Dharma Sangrah

श्री गुरु गो‍विंद सिंह यांनीच दिले होते पंच ककार धारण करण्याचे आदेश

मंगळवार, 19 जानेवारी 2021 (07:07 IST)
शौर्य आणि साहसचे प्रतीक श्री गुरु गोबिंद सिंग यांच्या जन्म बिहारच्या पाटणा शहरात झाला होता. त्यांच्या लहानपणाचे नाव गोविंद राय असे होते. वडील गुरु तेगबहादुरजी यांच्या नंतर ते वयाच्या नवव्या वर्षीच शिखांचे दहावे गुरु झाले. ते आध्यात्मिक गुरु असून निर्भयी योद्ध, कवी आणि दार्शनिक होते. 
 
शिखांसाठी 5 वस्तू केस, कंगवा, कडा, कच्छा आणि किरपान यांचा समावेश आहे. यांना पाच ककार असे म्हटले जाते आणि अमृत किंवा शीख-दीक्षा घेणार्‍या प्रत्येक शिखाने हे धारण करणे आवश्यक आहे. हे आदेश गुरु गोबिंद सिंग यांनीच दिले होते. 
 
अमृत किंवा शीख-दीक्षा प्रत्येक शिखाने घेणे आवश्यक आहे. दीक्षा घेतलेल्या स्त्री-पुरुषांना पाच क-वस्तू स्वतःकडे अहोरात्र बाळगाव्या लागतात. त्यांत केस (न कापलेले केस), कंगा (कंगवा), कडा (लोखंडी किंवा स्टीलचा कडा), कच्छा (लांब विजार), किरपान (तलवार) यांचा समावेश आहे. 
 
गुरु गोविंदसिंग यांनी संस्कृत, फारशी, पंजाबी, आणि अरबी भाषा शिकल्या होत्या. सोबतच त्यांना संपूर्ण शस्त्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. ते लेखक देखील होते आणि त्यांनी दसम ग्रंथ साहिब रचित केली होती. ते विद्वानांचे संरक्षक मानले जात होते. त्यांच्या दरबारात नेहमी 52 कवी आणि लेखकांची उपस्थिती राहत असे म्हणून त्यांना संत शिपाही असे म्हटले जात होते.

सर्व पहा

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

आषाढी एकादशीला या ११ गोष्टी केल्यास श्रीविठ्ठलाची विशेष कृपा मिळते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

श्री भक्तामर स्तोत्र : Bhaktamar Stotra श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा दिव्य स्त्रोत

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

गंगा माता स्तोत्रम् | Ganga Mata Stotram गंगा मातेच्या कृपेचा अनुभव देणारे पवित्र स्तोत्र

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments