गुरूवार, 28 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
आता कोठे धावे मन
माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
नाम घेता उठाउठी Vitthal Bhajan
विठू माऊली तू माऊली जगाची
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर
वेढा वेढा रे पंढरी
वेढा वेढा रे पंढरी | मोर्चेवला भीमातीरी || १ ||
चला चला संतजन | करू देवासी भांडण || २ ||
लुटा लुटा पंढरपूर | धारा रखुमाईचा वर || ३ ||
तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका || ४ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Eid-ul-Adha 2026 Wishes in Marathi ईद-उल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा
ईद-उल-अधा (बकरीद) शुभेच्छा संदेश त्याग, समर्पण आणि भक्तीच्या या पवित्र सणाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा! अल्लाह तुमच्या कुटुंबावर सुख, समृद्धी आणि समाधानाचा वर्षाव करो ईद-उल-अधा मुबारक!"
Bakrid 2026 बकरीद, परंपरा आणि महत्त्वाबद्दल जाणून घ्या
Baqrid 2026 Celebration Tips: बकरीद, ज्याला ईद-उल-अजहा किंवा ईद-ए-कुर्बान देखील म्हटले जाते, इस्लाममधील सर्वात पवित्र सणांपैकी हा एक सण आहे. सन २०२६ मध्ये, हा सण बुधवार, २७ मे २०२६ किंवा गुरुवार, २८ मे २०२६ रोजी साजरा होण्याची शक्यता आहे. हा सण प्रामुख्याने 'कुर्बानी' (त्याग/बलिदान) या भावनेला समर्पित आहे. चला आपण येथे या सणाच्या समृद्ध परंपरा आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया.
प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram
जय देव जगन्नाथ जय शङ्कर शाश्वत । जय सर्वसुराध्यक्ष जय सर्वसुरार्चित ॥१॥ जय सर्वगुणातीत जय सर्ववरप्रद ॥ जय नित्य निराधार जय विश्वम्भराव्यय ॥२॥ जय विश्वैकवन्द्येश जय नागेन्द्रभूषण । जय गौरीपते शम्भो जय चन्द्रार्धशेखर ॥३॥
आरती गुरुवारची
निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा ॥ भक्त तारावया कृपा सागरा ॥ अभय वरद हस्त तूं फरशूधरा ॥ भवसिंधू तारक तूं करुणा करा ॥ जयदेव जयदेव गणपति वेल्हाळा ॥
Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट
गुरुवार हा दिवस गुरु दोष शांती आणि गुरुच्या प्रसन्नतेसाठी विशेष दिवस मानला गेला आहे. पौराणिक मान्यतेनुसार गुरु बृहस्पती, देवगुरु आहे. ज्योतिष मान्यतेनुसार देखील गुरु सुखद दांपत्य जीवन व सौभाग्य निर्धारित करतं. विशेषकरून स्त्री विवाह आणि पुरुषांच्या आजीविका समस्या गुरुला प्रसन्न केल्याने दूर होते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?
नंदादीप वात :- किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी -- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते...ही रोज पूजेच्या वेळेस लावतात... बेलवात :- या श्रावण महिनाभर लावतात -- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4 4 3 पदरी) टोटल 11 पदर...या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात...
मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या
१. सावली दिसेनाशी होणे: गरुड पुराणात सांगितल्यानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अंतकाळ अत्यंत जवळ येतो, तेव्हा त्याला पाण्यात, तेलात किंवा आरशात स्वतःचे प्रतिबिंब अस्पष्ट दिसू लागते किंवा पूर्णपणे नाहीसे होते.
अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?
हिंदू धर्मात अधिक मास हा अतिशय पवित्र आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात स्त्रिया अनेक धार्मिक विधी, व्रत आणि परंपरा पाळतात. त्यापैकी एक म्हणजे नवीन जोडवी (पायातील चांदीची बोटात घालायची अंगठी) घेणे किंवा परिधान करणे.
अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं
शुभ आणि मांगलिक कार्ये करणे टाळावे अधिक मासाला 'मलमास' असेही म्हणतात. या काळात ग्रहांची स्थिती शुभ कार्यांसाठी अनुकूल नसते. त्यामुळे खालील मांगलिक कार्ये या महिन्यात करू नयेत: विवाह (लग्न): या महिन्यात लग्न ठरवणे किंवा करणे अशुभ मानले जाते. मुंज (उपनयन संस्कार): मुलांचा मुंज संस्कार या काळात केला जात नाही. गृहप्रवेश: नवीन घरात प्रवेश करणे किंवा वास्तुशांती करणे टाळावे. नवीन व्यवसाय सुरू करणे: नवीन दुकान, व्यवसाय किंवा भागीदारीची सुरुवात या महिन्यात करू नये.
सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा
आजकाल ऑनलाइन राहणे ही एक सवय झाली आहे, परंतु स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्याने नात्यांमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होऊ शकतो. कधीकधी, आपण मोबाईलच्या जगात किती हरवून गेलो आहोत आणि आपल्या प्रियजनांपासून दूर जात आहोत, हे आपल्या स्वतःच्याही लक्षात येत नाही. तसेच जागे झाल्यावर लगेच नोटिफिकेशन्स तपासणे, दिवसभर सोशल मीडियावर सक्रिय राहणे आणि झोपायच्या वेळेपर्यंत मित्रांसोबत रील्स शेअर करणे ही एक सवय झाली आहे. कधीकधी, दिवसभर ऑनलाइन राहण्याच्या तुमच्या सवयीचा तुमच्या नात्यांवर, मैत्रीवर आणि अगदी प्रेमावरही विनाशकारी परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, डिजिटल जीवन आणि नाती यांच्यात योग्य संतुलन राखणे महत्त्वाचे ठरते.