संबंधित माहिती
- Bigg Boss 16 : MC Stan झाला विजेता, बक्षीस रक्कम सोबत कार जिंकली
- kumbh-sankranti-2023 : आज आहे कुंभ संक्रांति, पुण्यकालात करा स्नान, दान आणि पूजा करा
- मुंबई-दिल्ली महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन; काँग्रेसवर निशाणा
- दुरुस्तीचे काम सुरु असताना कोसळला स्लॅब; भांडुपमध्ये २ जणांचा मृत्यू
- नवे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या रमेश बैस यांची कारकीर्द
छत्रपती शिवाजी महाराजांची वीरता, बिबट्याला ठार मारले
पुण्यातील नाचणी गावात एक बिबट्याने उच्छाद मांडला होता. तो माणसांची बळी घेत होता. गावात हल्ला करून जंगलात पळून जायचा. त्याला घाबरून आपल्या प्राण वाचविण्याची विनंती घेऊन सर्व गावकरी छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्यांना सांगितली.
गावकरी म्हणाले तो बिबटया आम्हाला झोपलेले बघून आमच्यावर हल्ला करतो. आमचे कितीही मुलं-बाळं त्याने नेले आहे. असे म्हणून त्यांना रडू कोसळले. त्यांना धीर देत महाराज म्हणाले "आपण काही काळजी करू नका मी नेहमीच आपल्या मदतीसाठी आहे."
बिबट्याला ठार मारण्यासाठी शिवाजी येसजी व काही सैनिकांना बरोबर घेऊन गेले. बिबट्याला बघूनच बरोबर आलेले सैनिक पळून गेले पण छत्रपती शिवाजी महाराज आणि येसजींने त्या बिबट्यावर आक्रमण करून त्याला ठार मारले. गावकरी आनंदित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करू लागले.
