Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंध्रात सुरू आहे हिर्‍यांचा शोध

Updated: मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (16:59 IST)
 
या भागाला हिर्‍याची जमीन असेच म्हटले जाते. हा भाग हिर्‍यांसाठी प्रसिद्ध असून येथील जमिनीत खूप मोठ्या प्रमाणावर खनिजे आहेत. भूगर्भ विभागातील अधिकारी सांगतात, फार पूर्वी कृष्णदेवराय याच्या काळात तसेच ब्रिटिश काळात येथे हिरे मिळविण्यासाठी खोदकाम झाल्याचे पुरावे आहेत. पावसाला सुरवात झाली की, जनिमीचा वरचा थर वाहून जातो आणि अनेकदा पृथ्वीच्या आतील थरात असलेले दगड वर येतात त्यात अनेकदा हिरे असतात. येथील लोक तसेच आसपासच्या राज्यातले लोकही या काळात येथे हिरे शोधण्यासाठी येतात. त्याच्याकडे कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान नाही. सूर्य अथवा चंद्र प्रकाशात जेथे जनिमीवर जास्त चमक दिसेल तेथे हे खडे शोधले जातात. अर्थात असा एखादा मौल्यवान खडा मिळणे हा नशिबाचा भाग असतो तरी आशेने लोक येथे शोध घेत राहतात. एखाद्याला असा खडा मिळाला तर तो दलालांना दिला जातो ते त्यबदली काही पैसेसंबंधित माणसाला मजुरी म्हणून देतात असे समजते.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments