Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज यांनी दिली ‘मोदीमुक्त’ भारत हाक

Updated: सोमवार, 19 मार्च 2018 (10:41 IST)
 
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवरील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी लोकांची निव्वळ फसवणूक करत आहेत. देशाला दिलेले एकही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. न्यायसंस्थेपासून माध्यमांपर्यंत सर्वांची मुस्कटदाबी केली जात आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना संपविण्यात येत आहे. देशात एक प्रकारची अघोषित आणीबाणीच लादली आहे. २०१४ पूर्वी मोदींनी ‘काँग्रेसमुक्त’ भारताचे आवाहन केले होते. महाराष्ट्र आणि देश वाचवायचा असेल, तर आता ‘मोदीमुक्त’ भारतासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही राज यांनी केले. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE:अभिजीत दीपके यांच्या घरी सीजेपी कोअर कमिटीची बैठक झाली

आयफोन 18 प्रो 9 सप्टेंबरला लॉन्च होणार! वैशिष्ट्ये आणि किंमत लीक झाली

१९ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान आमना सामना, हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानसंघ जाहीर

Russia-Ukraine War: रशियाने कीववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यात १७ जण ठार

SpaceX चे ४,००० किलो वजनाचे रॉकेट चंद्रावर आदळले: NASA च्या मते पृथ्वीला कोणताही धोका नाही

पुढील लेख
Show comments