Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांद्याचे दर कमी होणार?

Updated: गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (16:04 IST)
अतिवृष्टीमुळे आधीच संकटात असनारा बळीराजावर केंद्राच्या ह्या निर्णयामुळे शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे. केंद्राने खरेदी केलेल्या कांद्यातील १.११ लाख मे.टन कांदा विक्रीस काढला असुन त्याचा परीणाम कांद्याच्या दरावर होण्याची शक्यता असुन कांदा दहा ते बारा रूपये दरावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जवळपास पुढील महिन्यात महाराष्ट्रसह नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे कांदे काढण्यात येणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: तारापूर एमआयडीसीमध्ये तीन शक्तिशाली स्फोट

LIVE: मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या प्रवेशपत्रांसाठी APAAR ID अनिवार्य केला

APAAR आयडीशिवाय परीक्षेचे प्रवेशपत्र दिले जाणार नाही, मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय

WhatsApp Scam Alert आता एआय (AI) फसवणुकीचे संदेश ओळखेल, वापरकर्त्यांना लवकर सूचना मिळतील

पालघरमधील तारापूर एमआयडीसीमध्ये उत्पादनादरम्यान भीषण स्फोट; अनेक कामगार रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments