भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन यूएईत केले. दीड महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुसरंदा विजेतेपद पटकावला. तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने लगेच पुढच्या हंगामाची सुरुवात केली आहे. बीसीसीआय पुढील हंगामासाठी लिलाव आयोजित करण्याचा तयारीत असून पुढील हंगामात आणखी...