Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिवाळ्यात या गोष्टींचे सेवन टाळा

Updated: शनिवार, 9 जानेवारी 2021 (12:59 IST)
तरी सर्दी पडसं किंवा खोकला असेल तर दुधाचे सेवन आपला त्रास वाढवते. डेअरीच्या पदार्थांमुळे शरीरात कफ बनतो म्हणून दूध पिण्याचा सल्ला तेव्हाच दिला जातो. ज्यावेळी  सर्दी-पडसं नसेल. सर्दी पडसं असल्यावर तळलेले जंक-फूडचे सेवन करीत असाल तर यामुळे आपले त्रास वाढतात. आइसक्रीम, बर्गर, केक, बिस्किटांपासून लांब राहणेच योग्य आहे, कारण या जंकफूडमध्ये असलेले तेल कफ बनविण्याकत महत्त्वाची भूमिका निभावते. या तेलाचे सेवन केल्याने शरीरातील चरबी देखील वाढू शकते. तसेच नाकातून पाणी गळण्याचे कारण तिखट आणि मसालेयुक्त पदार्थांचे सेवन हेदेखील असू शकते. 
 
आजच्या काळात शरीरात प्रतिकारक प्रणाली बळकट होणं महत्त्वाचे आहे, कारण जर प्रतिकारक शक्ती कमकुवत  असेल तर आपण कोरोना विषाणू सारख्या बर्याच गंभीर आजाराला बळी पडू शकतो. म्हणून जर जास्त प्रमाणात साखर घेत असाल तर हे हानिकारक होऊ शकते. साखर शरीरात सूज येण्याला कारणीभूत असू शकते. जास्त प्राणात साखर घेतल्याने प्रतिकारशक्ती कमकुवत होते.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

सणासुदीच्या काळात मेकअप करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी या सवयींना दुर्लक्षित करू नका

सर्वांगासन कसे करावे, योग्य पद्धत फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : व्यक्तीचे त्याच्या कृतींवरून मूल्यांकन करणे

सुरुवातीला भरभरून प्रेम, मग अचानक दुरावा! Gen Z चा ‘Puffer Fishing’ डेटिंग ट्रेंड नक्की काय?

पुढील लेख
Show comments