चालणे किंवा फिरणे शरीरासाठी फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे, परंतु काही लोकांसाठी, जेवल्यानंतर चालणे हे त्रासाला आमंत्रण देऊ शकते. होय तज्ञांचा मते, जेवणानंतर शतपावली रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी ३० मिनिटांच्या एका लांब चालण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते. विशेषतः जेवणानंतर लगेच केल्यास हे चांगले परिणाम...