संबंधित माहिती
- देशातील ७५ अग्रणी डॉक्टरांमध्ये डॉ. के. एच. संचेती यांचा समावेश
- राजस्थानच्या पाली येथे भीषण अपघात : 7 जणांचा जागीच मृत्यू
- दिवाळीच्या निमित्ताने पुढील महिन्यात म्हाडा साडेतीन हजार सदनिकांसाठी सोडत
- मी आणि माझ्या बहिणी यांनी मुलांच्या समवेत “रक्षा बंधन”सिनेमा पाहिला‘
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त नागपूर येथे राष्ट्रध्वज फडकवण्यात आला
मातृदिना निमित्ताने : वात्सल्य पृथ्वीवर आई मुळेच नांदते
आई चे गोडवे गायिले नाही म्हणून काय झालं?
तिचं आयुष्यातलं महत्व कमी का झालं?
स्त्रीच असते सृजनशील, देते जन्म भविष्यास,
आई ती होते म्हणून महत्व येतं वर्तमानासं,
असो किडामुंगी की प्राणिमात्रअसोत ,
आई ही असते आई, त्यानं तिची महती कमी नाही होत,
वात्सल्य पृथ्वीवर आई मुळेच नांदते,
म्हणून च तिची कुणाशी सर होत नसते!!
...अश्विनी थत्ते
