संबंधित माहिती
- वयस्क वधूच्या अल्पवयीन वराला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा
- दिल्ली विधानसभा निवडणूक: मतदान 8 फेब्रुवारीला तर मतमोजणी 11 फेब्रुवारी
- दंगेखोरांच्या हातात राज्य देणार का?- अमित शहा
- CAA च्या मुद्द्यावर भाजप एक इंचही मागे हटणार नाही - अमित शाह
- 'सर्जिकल स्ट्राईक'मधून पाकिस्तानला योग्य संदेश गेलाय - लष्करप्रमुख नरवणे
शिवसेनेला काश्मिरमध्ये पुन्हा ३७० कलम हवे आहे का?
शिवसेनेला काश्मिरमध्ये पुन्हा ३७० कलम हवे आहे का? सत्तेसाठी सिद्धांताशी किती समजोता करणार? असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी करत शिवसेनेवर टिप्पणी केली आहे.
”शिवसेना नेता संजय राऊत यांनी गेट वे ऑफ इंडिया येथील भारत विरोधी “काश्मिर को चाहिये आझादी” निदर्शनाचे समर्थन केले आहे. शिवसेनेला काश्मिर मध्ये पुन्हा 370 कलम हवे आहे का? सत्तेसाठी सिद्धांताशी किती समजोता करणार!!?” असा सवाल सोमय्या यांनी शिवसेनेला ट्विटद्वारे केला आहे.
याआधी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करताना संजय राऊत यांनी रात्रीच्या अंधारात चोर, दहशतवादी आणि दरोडेखोर जातात अशा शब्दांत टीका केली आहे.