1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2024 (11:06 IST)

30 दिवसांमध्ये माकडांनी खाल्ली 35 लाखाची साखर, 1100 क्विंटल साखर गायब होण्यामागचे आहे हे रहस्य

monkey
आता पर्यंत तुम्ही मुंग्या साखर खातात हे ऐकले असेल. पण अलिगढ मध्ये एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. चक्क माकडांनी साखर कारखान्यातील 11 क्विंटल साखर लंपास केली आहे. हे प्रकरण ऑडिट दरम्यान उघडकीस आले. लेखाधिकारी सहित सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच याचे रिपोर्ट ऊस आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात माकडांव्दारे साखर खाल्ली जाणे आणि पावसाने खराब होणे मोठा साखर घोटाळा कडे इशारा करीत आहे. 
 
जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, सहकारी समितीतसेच पंचायत लेख परीक्षा ने शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड चे ऑडिट महिला काही दिवसांमध्ये करण्यात आले होते.  तसेच अलिगढ मधील एकमात्र सहकारी साखर कारखाना 2021-22 पर्यंत संचालित झाला होता. ज्यानंतर  कारखान्याचे अपग्रेडेशन केल्या नंतर याला बंद करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांचे ऊस शेजारील कारखान्यामध्ये पाठवण्यात आले होते. 
 
तसेच साखर कारखाना सोबत जोडलेले शेतकरी म्हणाले की, साथा साखर कारखान्यामध्ये तयार झालेली साखरेचा स्टोक गोडाऊनमध्ये ठेवत असत. साखर अधिक प्रमाणात विकली जात होती. डीएम विशाख म्हणाले की, साखर कारखाना ऑडिट रिपोर्टमध्ये 1137 क्विंटल साखर हानी झाल्यामुळे जिल्हा ऊस अधिकारी कडून देखील रिपोर्ट मागण्यात आला आहे. 

Edited By- Dhanashri Naik