संबंधित माहिती
- तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू;
- भगवान मुरुगन मंदिराला मिळली बॉम्बची धमकी, पोलिसांना आला कॉल
- तामिळनाडू काँग्रेसचे माजी अध्यक्ष ईवीकेएस एलंगोवन यांचे निधन
- रुग्णालयात लागली भीषण आग, सहा जणांचा मृत्यू
- तामिळनाडूत मुसळधार पावसाचा कहर, तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भाविकांना समस्यांचा करावा लागतोय सामना
श्रीलंकेने भारतीय मच्छिमारांना केली अटक, सीएम स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला मोठे आवाहन केले
Tamil Nadu News: श्रीलंकेच्या नौदलाने पुन्हा एकदा 34 भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. या प्रकरणात, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला मच्छिमारांना वाचवण्यासाठी कारवाई करण्याची विनंती केली आहे. स्टॅलिन म्हणाले की, अटक केलेल्या मच्छिमारांमध्ये 32 तामिळनाडूचे आणि 2 केरळचे आहे. स्टॅलिन म्हणाले, "आमच्या मच्छिमारांना वारंवार अटक केल्याने किनारपट्टीवरील समुदायांमध्ये त्यांच्या भविष्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. आता श्रीलंकेच्या नौदलाकडून आमच्या मच्छिमारांना अटक होऊ नये म्हणून पावले उचलण्याची वेळ आली आहे."
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: शिर्डीचे पावित्र्य अधोरेखित करत ते राजकीय कार्यक्रमांपासून मुक्त ठेवण्याचा आग्रह संजय राऊतांनी केला
मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंकेच्या नौदलाने पुन्हा एकदा मोठ्या संख्येने भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 34 भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. यासोबतच मच्छिमारांच्या बोटीही जप्त करण्यात आल्या आहे. ही अटक तामिळनाडूतील धनुषकोडीजवळ करण्यात आली आहे. या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला या प्रकरणात ठोस राजनैतिक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला मच्छिमारांना वाचवण्यासाठी कारवाई करण्याची विनंती केली आहे. स्टॅलिन म्हणाले की, अटक केलेल्या मच्छिमारांमध्ये 32 तामिळनाडूचे आणि 2 केरळचे आहे. स्टॅलिन म्हणाले, "आमच्या मच्छिमारांना वारंवार अटक केल्याने किनारपट्टीवरील समुदायांमध्ये त्यांच्या भविष्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. आता श्रीलंकेच्या नौदलाकडून आमच्या मच्छिमारांना अटक होऊ नये म्हणून पावले उचलण्याची वेळ आली आहे."