Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत त्यांना पळून लावू - अमित शहा

Updated: शनिवार, 9 फेब्रुवारी 2019 (16:38 IST)
 
अमित शहा पुढे  म्हणाले की, देशभरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी होतेय,  त्याकडे पाहून हे कसले गठबंधन, हे तर सगळे राज्यातले नेते आहे. महाराष्ट्रात ममतांची सभा कोल्हापूरला लावली. अखिलेशला धुळ्ताय बोलावले. तर कोणी ऐकायला  येईल का ? या शब्दात महाआघाडी मधील नेत्यावर सडकून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधक सत्तेवर आले तर आपण अनेक  वर्ष मागे प्रगतीपासून मागे जानरा आहोत, हे काँग्रेसवाले जाती धर्मात तेढ निर्माण करतात,  त्यामुळे विकास हवा असेल तर  भाजपला साथ दिली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार करीत आहे. ते या राज्यातील असून त्यांचे १५ वर्ष सरकार महाराष्ट्रात होते. या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. मात्र आमचे सरकारने पारदर्शक कारभार करीत आहे, आम्ही भ्रष्ट्राचार नष्ट केला आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते  शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ चा समारोप, भारत ३९ पदके जिंकला; पंतप्रधान मोदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले

LIVE: महाराष्ट्राला केंद्राकडून ७,०२२ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत मिळाली

महागाईचा फटका! दैनंदिन वापराच्या वस्तू महाग होऊ शकतात; कंपन्यांकडून दरवाढीची तयारी

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृज भूषण शरण सिंग यांची निर्दोष मुक्तता

गर्लफ्रेंडचे 'पीरियड ब्लड' फ्रीझरमध्ये ठेवतो हा करोडपती व्यक्ती; कारण सांगताना स्वतःच केला धक्कादायक खुलासा!

पुढील लेख
Show comments