गुरूवार, 5 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
साईबाबा
Written By
संबंधित माहिती
Veg Biryani Recipe: घरच्या घरी स्वादिष्ट व्हेज बिर्याणी बनवा, रेसिपी जाणून घ्या
Career in Diploma in Performing Arts After 12th: 12वी नंतर डिप्लोमा इन परफॉर्मिंग आर्ट्स करून करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम शीर्ष महाविद्यालय,पगार, व्याप्ती जाणून घ्या
वटपौर्णिमा आरती
वटपौर्णिमा संपूर्ण माहिती Vat Purnima Information In Marathi
Rules Changing from 1st June 2023 : 1 जूनपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
साईबाबांचे अभंग
शिर्डी माझे पंढरपुर । साईबाबा रमावर ।। १ ।।
शुद्ध भक्ती चंद्रभागा । भाव पुंडलिक जागा ।। २ ।।
या हो या हो अवघे जन । करा बाबांसी वंदन ।। ३ ।।
गणु म्हणे बाबा साई । धाव पाव माझे आई ।। ४ ।।
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Maha Shivaratri 2026: महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये?
महाशिवरात्री 2026 रोजी काय करू नये: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हा एक अतिशय खास आध्यात्मिक प्रसंग आहे जो तुमच्या जीवनात शांती आणि संतुलन आणण्यास मदत करू शकतो. या दिवशी उपवास, पूजा आणि ध्यान करणे विशेषतः महत्वाचे आहे. या दिवसाचा उद्देश आत्म-कल्याण प्राप्त करणे, भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्त करणे आणि जीवनात सकारात्मक बदल आणणे आहे. या दिवशी काही विशेष पद्धती पाळल्या जातात, तर काही टाळल्या पाहिजेत.
विनाशातून सृजनाकडे: महाशिवरात्रीचा खरा अर्थ काय?
महाशिवरात्रीचा खरा अर्थ काय? विनाश हे सृजनाचा पाया आहे. जसे झाडाची जुनी पाने गळून पडली तरच नवीन कोंब फुटतो, तसेच जीवनात जुने संस्कार, नकारात्मक विचार, अहंकार आणि विकार नष्ट झाले तरच शुद्ध चेतना आणि नवीन सुरुवात शक्य होते. १. जुनं संपल्याशिवाय नवीन घडत नाही जसा एखादा जुना, जीर्ण झालेला वाडा पाडल्याशिवाय तिथे आलिशान इमारत उभी राहू शकत नाही, तसेच आपल्या मनातील वाईट विचार, अहंकार आणि जुन्या सवयींचा विनाश झाल्याशिवाय 'सृजन' म्हणजेच नवीन विचारांचा जन्म होऊ शकत नाही.
Holi 2026 Essay in Marathi होळी निबंध मराठी
होळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे. या सणाला 'रंगांचा उत्सव' किंवा 'हुताशनी पौर्णिमा' असेही म्हणतात. थंडी संपून निसर्गात वसंत ऋतूचे आगमन होत असताना हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. तसेच होळीचा सण समाजात एकता निर्माण करतो. 'बुरा ना मानो होली है' असे म्हणत सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येतात. हा सण आपल्याला आनंदाने आणि मिळून-मिसळून राहण्याचा संदेश देतो. तसेच होळी म्हणजे केवळ रंगांची उधळण नसून, ती मनातील नैराश्य झटकून नवीन उत्साहाने जगण्याची प्रेरणा आहे. आपण सर्वांनी निसर्गाची हानी न करता हा सण आनंदाने साजरा केला पाहिजे. तसेच होळीचा सण दोन दिवसांचा असतो
Shree Gajanan Maharaj Prakat Din 2026 श्री गजानन महाराजांचे आवडते नैवेद्य पाककृती
शेगावचे श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जागृत दैवत मानले जातात. महाराजांच्या भक्तगणांसाठी त्यांचे नैवेद्य केवळ अन्न नसून तो एक मोठा आशीर्वाद मानला जातो. आज आपण श्री गजानन महाराजांना प्रामुख्याने आवडणारे नैवेद्य पाहणार आहोत जे त्यांना अत्यंत प्रिय आहे
गजानन महाराजांच्या २१ मौल्यवान शिकवणी: आजच्या धकाधकीच्या जीवनासाठी 'लाईफ लेसन्स'
१. ईश्वरी अस्तित्वाची जाणीव (गण गण गणात बोते) महाराजांचा हा मंत्र सांगतो की, प्रत्येक जीवामध्ये देव आहे. कोणाचाही तिरस्कार करू नका, कारण प्रत्येकात तोच परमेश्वर वास करतो. २. अन्नाचा मान राखा महाराजांनी उष्ट्या पत्रावळीतील अन्न खाऊन दाखवले की अन्न हे पूर्णब्रह्म आहे. अन्नाचा कणही वाया घालवणे म्हणजे ईश्वराचा अपमान आहे. ३. साधेपणातच मोठेपण एवढी सिद्धी असूनही महाराज दिगंबर अवस्थेत राहिले. बाह्य डामडौलापेक्षा अंतर्मन स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती
महारथोत्सव : माघ पौर्णिमेच्या दिवशी 'महारथ' ओढला जातो. श्री मंगेशाची पालखी सजवलेल्या भव्य रथात ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. नौकारोहण: द्वादशीच्या रात्री देवाची मूर्ती सजवलेल्या नौकेत (होडीत) बसवून मंदिराच्या तलावात फिरवली जाते, याला 'नौकाविहार' म्हणतात. विविध रथ: उत्सवाच्या काळात विजय रथ, हत्ती अंबारी उत्सव आणि रौप्य पालखी असे विविध प्रकार सोहळे पार पडतात.
संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात
आजच्या या धावपळीच्या युगात, जिथे प्रत्येकाला मानसिक ताण, स्पर्धा आणि अस्वस्थता जाणवतेय, तिथे ४०० वर्षांपूर्वी एका संताने सांगितलेले विचार आजही आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात. ते संत म्हणजे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज'. तुकोबांचे अभंग म्हणजे केवळ देवाचे भजन नाही, तर ते 'लाईफ मॅनेजमेंट'चे मंत्र आहेत. आज आपण पाहणार आहोत तुकोबांचे असे ५ अभंग, जे तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतील.
Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा
प्रस्तावना: भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण. भ्रष्ट म्हणजे वाईट किंवा बिघडलेले, आणि आचरण म्हणजे वर्तन. भ्रष्टाचाराचा शब्दशः अर्थ असा आहे की असे वर्तन जे कोणत्याही प्रकारे अनैतिक आणि अयोग्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती न्यायव्यवस्थेच्या स्वीकृत नियमांचे उल्लंघन करते आणि स्वतःच्या स्वार्थासाठी गैरवर्तन करते, तेव्हा त्याला भ्रष्ट मानले जाते.
Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे
एका बाऊलमध्ये बाजरीचे पीठ, रवा आणि दही एकत्र करून घ्या. त्यात थोडे पाणी घालून इडलीच्या पिठासारखे मध्यम बॅटर तयार करा. आता त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची-आल्याची पेस्ट आणि कोथिंबीर घालून नीट मिसळा. हे मिश्रण १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
नवर्याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!
नाव घेण्याची मनाई : अनेक ठिकाणी आजही पत्नीने पतीचे नाव घेऊन हाक मारणे अयोग्य, अपशकुनी किंवा "आयुष्य कमी करणारे" मानले जायचे. भारतीय संस्कृतीत (विशेषतः पितृसत्ताक व्यवस्थेत) पतीला आदराने संबोधण्याची प्रथा होती. कारण पूर्वी पुरुष आणि स्त्रियांच्या वयामध्ये खूप फरक असायचे म्हणून नवर्याला नवा घेऊन संबोधन करण्याची पद्धत नव्हती. चारचौघात नवरा बसलेला असताना थेट नावाऐवजी "अहो" हा शब्द वापरला जाऊ लागला. (उदा. उखाण्यातही नाव सुचवण्यासाठी अप्रत्यक्ष मार्ग शोधला जात असे.)