Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोपीचंद यांनी कन्येसाठी मला डावलले

Updated: शुक्रवार, 6 जुलै 2018 (14:07 IST)
 
भारतीय बॅडमिंटन संघटनेने आशियाई खेळासाठी भारताच्या 20 सदस्यीय संघाची नुकतीच घोषणा केली. 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जाकार्ता शहरात आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पुरुष संघाचे नेतृत्व किदाम्बी श्रीकांतकडे तर महिला संघाचे नेतृत्व सायना नेहवालकडे सोपवण्यात आले आहे.
 
या संघातून अनुभवी महिला बॅडमिंटनपटू अपर्णा बालन हिला वगळण्यात आले होते. या संबंधी अपर्णा हिने बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (बाई) आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, कन्या गायत्री गोपीचंद आणि आकर्षी कश्यप यांच्याविरोधात केरळच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 
31 वर्षीय अपर्णा हिने 29 जून 2018 रोजी दाखल केलेल्या याचिकेत तिला संघातून वगळण्यात येणे हे अयोग्य आहे, असे म्हटले आहे. आपली कन्या गायत्री हिला संघात स्थान मिळावे, या कारणास्तव मला या संघातून वगळण्याचा निर्णय गोपीचंद यांनी घेतला असल्याचा आरोप तिने या याचिकेत केला आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments