वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात काही ग्रह राशी बदलतात. ग्रहांच्या बदलामुळे सर्व राशीच्या लोकांवर त्याचा विशेष प्रभाव पडतो. जुलै महिन्यात पाच प्रमुख ग्रह राशी बदलणार आहेत, ज्यामध्ये वाणी, बुद्धिमत्ता, गणित आणि व्यवसायाचा कारक बुध ग्रह ...