मोदी सरकारच्या नवीन शेतीविषयक कायद्यांनी कोणाचा फायदा होणार आहे आणि कोणाचं नुकसान होणार आहे? शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. नवीन कृषी कायदे रद्द करावेत, अशी त्यांची मागणी आहे. हे कायदे संसदेमध्ये झालेले असले, तरी यातून आपली हानी होणार असल्याचं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ८ डिसेंबर रोजी, मोदी सरकारवर दबाव...