suvichar

शुभ प्रसंगी आंब्याची पाने का लावतात?

आंब्याचा झाड या नावाचे पर्याय आहे रसाल. अर्थात ज्याप्रकारे नृत्य रसांमध्ये शृंगार रस श्रेष्ठ तसेच भोजनात मधुरस श्रेष्ठ आहे, त्याचप्रकारे झाडांमध्ये रस या दृष्टीने आंब्याचे झाड सर्वश्रेष्ठ मानले आहे.
 
कागभुषुण्डीजी हे पर्वतावर राहत होते आणि ते जेव्हा जी मानसिक पूजा करायचे तर ती पूजा आंब्याच्या झाडाखाली उभे राहूनच करायचे. या प्रकाराच्या पूजनेत कोणत्याही सामुग्रीची गरज नसते. म्हणूनच म्हणतात की आंब्याच्या झाडाखाली मानस पूजा करणे 
 
 योग्य आहे. हेच कारण आहे की पाच वृक्ष पिंपल, बरगद, पाकर, गूलर आणि आंबा या पाच झाडांचे पाने मांगलिक कार्यांमध्ये ठेवले जातात. त्यातूनही आंब्याचे पाने सर्वश्रेष्ठ असल्याचे मानले गेले आहे.
 
परदेशात काही ठिकाणी आंब्याचे झाडे नसतात म्हणून तिथे मांगलिक कार्यांमध्ये विड्याची पाने वापरण्यात येतात. हे पर्याय आहे परंतू आंब्याचा झाडचं पवित्र असतं. कोकिळा सुद्धा या झाडालाच आपले सहचर समजून यावर बसून आपली मधुर आवाज काढते. तसेच आंब्याच्या मंजरीने कामदेवाची पूजा केली जाते.

सर्व पहा

चाणक्य नीती: यशस्वी लोकांमध्ये आढळणारे ४ गुण, ते अंगीकारून तुम्हीही तुमचे जीवन बदलू शकता

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांची आरती

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

सत्राणें उड्डाणे हुंकार वदनी मारूती आरती मराठीत

मंगळवारी चुकूनही करू नका ही ७ कामे; नाहीतर हनुमानजी होऊ शकतात नाराज!

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments