Marathi Biodata Maker

आंध्रात सुरू आहे हिर्‍यांचा शोध

पावसाला सुरवात होऊन थोडा काळ गेला की, आंध्रातील कर्नुल आणि अनंतपूर जिल्ह्यात रोजगार सोडून लोक शेते, जमिनी धुंडाळायला सुरवात करतात असे दिसून येईल कारण या दिवसात या भागात हिरे शोधण्याचे काम जोरात चालते. 
 
या भागाला हिर्‍याची जमीन असेच म्हटले जाते. हा भाग हिर्‍यांसाठी प्रसिद्ध असून येथील जमिनीत खूप मोठ्या प्रमाणावर खनिजे आहेत. भूगर्भ विभागातील अधिकारी सांगतात, फार पूर्वी कृष्णदेवराय याच्या काळात तसेच ब्रिटिश काळात येथे हिरे मिळविण्यासाठी खोदकाम झाल्याचे पुरावे आहेत. पावसाला सुरवात झाली की, जनिमीचा वरचा थर वाहून जातो आणि अनेकदा पृथ्वीच्या आतील थरात असलेले दगड वर येतात त्यात अनेकदा हिरे असतात. येथील लोक तसेच आसपासच्या राज्यातले लोकही या काळात येथे हिरे शोधण्यासाठी येतात. त्याच्याकडे कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान नाही. सूर्य अथवा चंद्र प्रकाशात जेथे जनिमीवर जास्त चमक दिसेल तेथे हे खडे शोधले जातात. अर्थात असा एखादा मौल्यवान खडा मिळणे हा नशिबाचा भाग असतो तरी आशेने लोक येथे शोध घेत राहतात. एखाद्याला असा खडा मिळाला तर तो दलालांना दिला जातो ते त्यबदली काही पैसेसंबंधित माणसाला मजुरी म्हणून देतात असे समजते.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

सरकारने ३६,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ करून आपले वचन पूर्ण केले- चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल

18,000 कोटी रुपयांचा बदलापूर मेट्रो-14 प्रकल्प आता दोन टप्प्यांत पूर्ण होणार

ऑनलाइन कोर्स घेताना 90% विद्यार्थी करतात ही चूक; तुम्ही करणे टाळा

महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ६५ प्रकल्पांना मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments