Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गब्बरला आयसीसी चे नियम माहीत नव्हते!

Updated: मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (10:27 IST)
 
आयसीसीने अलीकडेच क्रिकेट नियमांमध्ये काहीसे बदल केले आहेत. नुकत्याच झालेल्या भारत- ऑस्ट्रेलिया एकदिवशीय सामन्यांमध्ये हे नियम लागू नव्हते. पण त्यानंतर सुरू झालेल्या टी-20 पासून ‍हे नियम लागू करण्यात आले. आयआयसीने कोणत्याही नियमांमध्ये बदल केले की त्याची माहिती खेळाडूंना दिली जाते. खेळाडूंनीही नव्या नियमांबाबत जाणून घेणे अपेक्षित असते. पण गंमत अशी की भारताचा तडाखेबंद फलंदाज शिखर धवनच्या बाबतीत काहीसे भलतेच घडले.
 
शिखर धवनला नियम बदलल्यावर झालेल्या टी-20 च्या पहिल्या सामन्यात त्याची कल्पना नव्हती. एका पत्रकार परिषदेत स्वत: शिखर धवनेही ही बाब स्वीकारली आहे. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका: प्रेक्षक स्टेडियममध्ये मोफत सामन्याचा आनंद घेऊ शकतात

आशिया कप क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येतील

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या २५ व्या वर्षी निवृत्त घेतली

श्रीलंका इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला; शुभमन गिलला दुखापत

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होणार; ७ ऑगस्ट रोजी तीन दिवसांचा सराव सामना

पुढील लेख
Show comments