Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मीठ, हळद, धणे करतात भरभराट

Updated: गुरूवार, 15 मार्च 2018 (08:53 IST)
घरातले जुने जाणकार नेहमी सांगतात, की ज्या घरात मीठ बांधलेलं असतं, त्या घराची भरभराट होते. यात तथ्य आहे. हळकुंडांच्या गाठींना तर गणपतीचंच रूप मानलं जातं. धणे तर धनाला अवाहन करत असल्यामुळेच त्यांना ‘धणे’ असं संबोधलं जातं.

ज्या घरात मीठ, धणे आणि हळकुंडं थोड्या प्रमाणात साठवून ठेवली असतील, त्या घराची हमखास भरभराट होते. धनदायिनी लक्ष्मी अशा ठिकाणी नेहमी वास करते. मीठाचे खडे जर इशान्य दिशेला ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. शौचालय चुकीच्या जागी बांधले असल्यास त्याचे दोषही इशान्येला ठेवलेल्या मीठामुळे नष्ट होतात. यामुळेच, घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.

सर्व पहा

श्रावण सोमवारला दूध अर्पण करण्यामागील कारण काय?

Rakshabandhan 2026 Gift Ideas बहिणीसाठी रक्षाबंधनाचं गिफ्ट शोधताय? या १० भन्नाट पर्याय

दिव्याच्या अमावस्येला नैवेद्यात काय बनवावे? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

श्रावणात महिलांनी हिरव्या बांगड्या का घालाव्यात? कारण वाचून थक्क व्हाल

श्रावणात कोणते दान सर्वश्रेष्ठ मानले जाते?

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments