Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नशीब पालटण्यासाठी 4 सोपे उपाय

Updated: सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (17:19 IST)
 
आहाराप्रती सजग राहा
धावपळीच्या नादात सर्वात अधिक दुर्लक्ष होतं ते आहाराकडे. नियमित वेळी आहार न घेतल्याने प्रेतदोष लागतो, पितृदोष लागतो आणि आपण आजारी होऊ शकता. याने धनाचे हनन होऊ शकतं. स्थिर स्थानी बसून शांतपणे आहार घेतल्याने देवता प्रसन्न होतात, राहू दोष कमी होतं ज्याने प्रगती होते.
 
अभिवादन आवश्यक आहे
आपल्यापेक्षा लहान असो वा मोठा, प्रत्येक व्यक्तीचे अभिवादन करणे आवश्यक आहे. याने बृहस्पती आणि शनी व्यवस्थित राहतात आणि जीवनात कधीही दुर्भाग्या सामोरा जावं लागत नाही.
 
घरी येताना रिकाम्या हाती येऊ नये
घरातून रोज बाहेर पडत असाल तेव्हा घरी परत येताना रिकाम्या हाती येऊ नाही. रोज घरी येताना काही लहानशी का नसो पण खरेदी करत आल्यास घरात बरकत राहते, कटकटी दूर होता आणि घरात प्रेमाचे वातावरण राहतं.

सर्व पहा

नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर का ठेवत नाहीत? जाणून घ्या यामागील पौराणिक आणि शास्त्रीय कथा

भोळ्या शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावणात करा 'हे' ५ सोपे उपाय; घरात नांदेल सुख-समृद्धी!

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा Shravan Month 2026 Wishes in Marathi

श्रावणात या 7 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी वाढेल

श्रावणात महिलांनी हिरव्या बांगड्या का घालाव्यात? कारण वाचून थक्क व्हाल

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments