Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरातून बाहेर करून द्या या 4 गोष्टी, नेहमी राहाल निरोगी

Updated: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (10:17 IST)
 
* घरात भंगलेली किंवा खंडित मूर्ती नसावी - 
वास्तुनुसार घरात खंडित किंवा भंगलेली मूर्ती असणं वास्तू दोषाला वाढवतं. म्हणून घरातील देवघरात कधीही देवांच्या भंगलेल्या तसविरी आणि मूर्ती असायला नको. कारण यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ते आजाराने ग्रस्त होतात. जर आपल्या घरातील देवघरात अश्या काही मूर्ती किंवा तसविरी असतील तर त्यांना विसर्जित करा.
 
* स्वयंपाकघरात असे भांडे नसावे - 
वास्तू विज्ञानानुसार, स्वयंपाकघरात तुटलेले फाटलेले भांडे किंवा डबे ठेवू नये. स्वयंपाकघरात तुटलेले फाटलेले सामान घरात नकारात्मक ऊर्जा येण्यास कारणीभूत ठरतात. ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा आरोग्यात बिगाड होतो. म्हणून हे फार महत्त्वाचे आहे की स्वयंपाकघरातील तुटलेलं आणि फुटलेलं सामान घरातून बाहेर काढावं. या जागी आपणास इच्छा असल्यास नवीन भांडी किंवा डबे आणावे. पण अश्या तुटलेल्या फाटलेल्या भांड्यांना त्वरित काढून टाका.
 
* घरात तुटलेलं डस्टबिन किंवा कचराकुंडी नसावी- 
वास्तू शास्त्रानुसार, घरात कधीही तुटलेली कचराकुंडी नसावी. वास्तूचे नियम हे सांगतात की ज्या घरात कचराकुंडी तुटलेली असते त्या घरात आजारपण वाढतात. म्हणून घरात डस्टबिन किंवा कचराकुंडी तुटलेलीच नसावी, तर स्वच्छ देखील असावी.
 
* जुने वर्तमानपत्र आणि फाटलेले पुस्तके ठेवू नये - 
बऱ्याचदा असे आढळून येतं की घरात जुने वर्तमानपत्र आणि फाटलेले पुस्तके ठेवलेले असतात. हे वास्तू दोषाला कारणीभूत असतं आणि या मुळे घरात नकारात्मकता येते ज्यामुळे घरातील सदस्य आजारी पडतात. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की घरातून जुने वर्तमान पत्र आणि फाटलेले पुस्तके बाहेर काढून टाका. आपणास इच्छा असल्यास या पुस्तकांना आपण कोणा गरजूंना दान देखील देऊ शकता.

सर्व पहा

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments