Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीज कोसळून 14 जणांचा बळी

Updated: रविवार, 17 एप्रिल 2022 (15:56 IST)

सध्या आसाम मध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून मृतांची संख्या 14 पर्यंत पोहोचली आहे. मृतांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.  
 
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, राज्याच्या गोलपारा, बारपेटा, दिब्रुगढ, कामरूप (मेट्रो), नलबारी जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळ आणि मुसळधार पावसाने उद्रेक केला.
 
वादळामुळे केवळ लोकांचा बळी गेला नाही तर घरांचे नुकसान झाले, झाडे उन्मळून पडली आणि रस्त्यावर पडली आणि वीजवाहिन्या तुटल्या. एएसडीएमएच्या म्हणण्यानुसार, यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments