Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवेंद्र फडणवीस यांचा आता शरद पवारांवर हल्लाबोल; उपस्थित केले अनेक गंभीर प्रश्न

Updated: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (21:36 IST)
<

What happened when Mumbai cried?
On 12th March 1993, when Mumbai was shaken with 12 bomb blasts, @PawarSpeaks ji invented a 13th blast in a Muslim area.

Instead of law and order, appeasement was his first priority.https://t.co/mcg7kZkDeV

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 14, 2022 >दहशतवाद्यांशी संबंधित इशरत जहाँ निर्दोष असल्याचं वक्तव्य पवार यांनी केलं होतं. हे तर सर्वांना आठवत असेल. आणि ते तर रेकॉर्डवरच आहे. काश्मिर फाईल्स या चित्रपटाविषयी पवारांनी केलेले मतप्रदर्शन आपण सध्या पाहतच आहोत. त्यांची भूमिका ही जातीय आधारावर आणि ध्रुवीकरणावर आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. हिंदू दहशतवाद हा शब्द कुणी आणला, यासह अनेक प्रश्न उपस्थित करुन फडणवीस यांनी पवार यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय असणार

UNESCO च्या जागतिक वारसा यादीत २५ नवीन स्थळांचा समावेश, ज्यात एका प्रसिद्ध भारतीय स्थळाचाही समावेश

१ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुक करण्याची प्रक्रिया बदलणार! प्रवास करण्यापूर्वी नवीन नियमांविषयी जाणून घ्या....

दुसऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का?

नागपूर मध्य भारताचे रेल्वे केंद्र बनले, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली

पुढील लेख
Show comments