Marathi Biodata Maker

अमरावतीत झालेला प्रकार संयोग नव्हे तर प्रयोग होता : फडणवीस

Updated: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (08:47 IST)
 
 ‘डाव्यांची विषवल्ली’ या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. ज्येष्ठ विचारवंत सु. ग. शेवडे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील जी, रवींद्र चव्हाण आणि इतरही या सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, अमरा वतीत मोठा हिंसाचार झाला. त्रिपुरात ज्या गोष्टी झाल्याच नाहीत त्या पसरवल्या गेल्या. त्रिपुरात सीपीआयच्या इमारतीला आग लागली, त्याचा फोटो मशिदीच्या नावाने व्हायरल केला गेला. दिल्लीत पुस्तकं जाळती तर त्याचे फोटो कुराण जाळलं म्हणून व्हायरल केले गेले. यांची इकोस्टिस्टिम आहे. एकाने ट्विट केलं की दुसऱ्याने करायचं, अशा पद्धतीने अल्पसंख्यांकांवर कसे अत्याचार होत आहेत याचं नरेटिव्ह तयार केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा केला; एफडीएने मुंबईतील मोठ्या क्लब्सवर कठोर कारवाई केली

लज्जास्पद! मुंबईत एका व्यक्तीने मांजरीला १२व्या मजल्यावरून धक्का देत खाली फेकले

Avore Electric EX 260 किमी रेंज आणि 114 किमी प्रति तास वेगासह लॉन्च

High-Value Vegetable Crops उच्च मूल्याची भाजीपाला पिके कोणती?

अमेरिकेत एच-१बी व्हिसा धारकांसाठी विधेयक सादर

पुढील लेख
Show comments