Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लवकरात लवकर सरकार स्थापन होणार : मुख्यमंत्री

Updated: सोमवार, 4 नोव्हेंबर 2019 (09:48 IST)
या संकटाच्या काळात नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. कारण, काळीजावाहू सरकारला निर्णय घेण्यासाठी काही बंधनं असतात, सध्या जे निर्णय घेता येतात ते तर काळजीवाहू सरकार घेतच आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं हित पाहता लवकरात लवकर सरकारची स्थापना होईल अशी मला अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं आहे. अकोला जिल्ह्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर बोलत होते. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Russia-Ukraine War: रशियाने कीववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यात १७ जण ठार

SpaceX चे ४,००० किलो वजनाचे रॉकेट चंद्रावर आदळले: NASA च्या मते पृथ्वीला कोणताही धोका नाही

मार्क झुकरबर्ग यांनी भारत सरकारची माफी मागितली; बाल लैंगिक शोषण मजकूर आणि डीपफेक बाबत होती नाराजी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील देणगी घोटाळ्याच्या विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले

मालकाचे प्राण वाचवण्यासाठी निष्ठावान कुत्र्याची कोब्राशी झुंज; शूर कुत्र्याचे बलिदान पाहून अश्रू अनावर

पुढील लेख
Show comments