अधिकारी बदलले कि, सूत्र देखील बदलतात. या बदलत्या सूत्रांचा परिणाम सामान्य नागरिकांवर आणि त्याबरोबरच शहरावर देखील होत असतो. राज्यात नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांचे मोठे उदाहरण आपल्यासमोर आहे. खास करून मुंबई शहराच्या आर्थिक उलाढाली सांभाळणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हे सूत्र अनेक काळापासून निरंतर सुरु आहे. नुकतीच विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती झाली असून, त्यांचा...