Marathi Biodata Maker

रेल्वे मंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

मुंबईतील परळ-एलफिन्स्टन पुलावर झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर  रेल्वेच्या नव्या गाड्यांच्या फेऱ्यांच्या शुभारंभाचा  होणारा नियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबई एअरपोर्टवर दाखल झाले. त्यानंतर पियुष गोयल मुंबईला पोहचताच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि पियुष गोयल एअरपोर्टवरून तातडीने केईएमकडे रवाना झाले आहेत. एलफिन्स्टन स्टेशनवर घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे मंत्र्यांचा  कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तसंच  पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशीचे आदेश रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहेत.
 
परळ-एलफिन्स्टन पुलावर झालेल्या भीषण दुर्घटनेची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त प्रवाश्यांनी केली आहे. ​

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: भाषण नाही, मुलाखती नाही… सुप्रिया सुळे पुढील तीन दिवस मौन पाळणार

महाराष्ट्रात वार्षिक कृषी हॅकेथॉनचे आयोजन होणार, विजेत्यांना अजित पवार यांच्या नावाने २५ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे

भाषण नाही, मुलाखती नाहीत… सुप्रिया सुळे पुढील तीन दिवस शांत राहणार; कारण जाणून घ्या

जळगाव जिल्ह्यात ट्रॅक्टरचे भाडे न भरल्यामुळे शेतकऱ्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; बनावट बियाणे आणि खतांच्या तक्रारींवर ७ दिवसांत कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून नियमांमध्ये बदल

पुढील लेख
Show comments