Festival Posters

राज्यात अजूनही 'इतका' वीज पुरवठा खंडीत

सोमवार, 26 जुलै 2021 (23:17 IST)
मुसळधार पावसामुळे राज्यातील १९२७ गावे व शहरातील ९ लाख ६० हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पूरात साडेसहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे.
 
अतिवृष्टीमुळे महावितरण व महापारेषणच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले असून महाड, नागोठणे व पेण येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत हे या परिसराचा दौरा करणार आहेत. पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण १४ हजार ७३७ रोहित्रे बंद पडली होती.त्यापैकी ९ हजार २६२ रोहित्रे सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या ४७४ वीज वाहिन्यांपैकी २६८ वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

व्हेनेझुएलातील भूकंपात 235 ठार; भारताकडून मदत, स्टारलिंकने केली मोफत इंटरनेटची घोषणा

एलपीजी संदर्भात मोठी बातमी, सरकारने मोठा दिलासा दिला

LIVE: नाशिकमध्ये टीडी लस घेतल्यानंतर एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

गोंदियात नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस मध्ये महिलेने बाळाला जन्म दिला

छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला समाजसेविकेची ७.३५ लाख रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments