Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सत्य नेहमी जिंकते - नवाब मलिक

Updated: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (13:23 IST)
 
अँटिलिया बॉम्ब प्रकरण हे का घडवण्यात आले. त्याची कारणे काय? परमवीरसिंग यांचा त्यामध्ये रोल काय आहे. एनआयए काय सत्य लपवत आहे आणि परमवीरसिंग यांना केंद्रसरकार का वाचवत आहे हे सत्य न्यायालयीन लढाईतून समोर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.
 
केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा वापर होतो. कसं बदनाम केलं जातं आणि अडचणीत आणायचं व सरकारला बदनाम करायचं हे यावरून स्पष्ट दिसत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
 
राज्यातील आयटी घोटाळ्यातील सुत्रधार अमोल काळे व इतर भारत सोडून पळून गेले आहेत. काही दुबईत तर काही लंडनला आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. या लोकांची गृहखात्याकडून चौकशी सुरू होईल त्यावेळी त्यांना भारतात आणण्यासाठी केंद्रसरकारच्या माध्यमातून राज्यसरकार प्रयत्न करेल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

इन्फ्लुएन्सर मनजीत कौरला झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आले; ५४ दिवसांनंतर तिचा मृत्यू

पुण्यात घराच्या दाराआड किरकोळ वादावरून लेकानं आईचा गळा चिरून निर्घृण हत्या केली

LIVE: नाशिकच्या आखाड्यांसाठी आणि आश्रमांसाठी निधी वाढवण्याचा मोठा निर्णय

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत संजय राऊतांच्या २५ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर

पानिपत टोल प्लाझाजवळ ग्रेट खालीच्या गाडीचा अपघात, थोडक्यात बचावले

पुढील लेख
Show comments