कृती : 6-7 तास अगोदर तांदळाचा भात शिजवून घ्यावा. त्यात दही, आलं, हिरव्या मिरच्या, मोहरीची डाळ, कोथिंबीर व नारळाचा कीस टाकावा. तूप गरम करून मोहरी, जिरं, मेथी, गोड लिंब व हिंगाची फोडणी देऊन त्याला भातात घालून कालवावे. जर जास्त थंड पाहिजे असल्यास त्याला थोड्यावेळ फ्रीजमध्ये ठेवावे.