Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रामायण आणि महाभारतातील 10 साम्य, जाणून व्हाल हैराण

Updated: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (15:51 IST)
 
9 गीता सारखे दोन लोकांचे संवाद-  रामायणात आणि महाभारतात दोन लोकांचे धर्माबद्दलचे गोष्टींचा उल्लेख प्रामुख्याने आढळतो. रामायणातील शिव आणि पार्वतीचे  संवाद, ऋषी विश्वामित्र आणि राजा दशरथ यांच्यातील संवाद, भरत आणि कैकेयीचे संवाद, लक्ष्मण आणि परशुरामाचे संवाद, अंगद आणि बालीचे संवाद, जाम्बवन्त आणि हनुमानाचे संवाद, मंदोदरी आणि रावणाचे संवाद, रावण आणि विभीषणाचे संवाद, अंगद आणि रावणाचे संवाद, रावण आणि लक्ष्मणाचे संवाद. ह्याच प्रमाणे महाभारतात श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे संवाद, धृतराष्ट्र आणि संजयचे संवाद, धृतराष्ट्र आणि विदुराचे संवाद, हीच विदुराचे धोरण, यक्ष आणि युधिष्ठिर संवाद, भीष्म आणि युधिष्ठिर संवाद होय.
 
10 राज्याभिषेक - रावण वध झाल्यावर अयोध्येमध्ये रामाच्या राज्याभिषेक झाला तेव्हा धर्माचे राज्य स्थापन झाले आणि लोक शांतते जगू लागले. दुसरीकडे कुरुक्षेत्राचे युद्ध संपल्यावर धर्माचे राज्य स्थापन झाले आणि युधिष्ठिर राजा झाले.

सर्व पहा

हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर; अत्यंत गूढ, प्राचीन आणि निसर्गरम्य स्थान

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

Deep Amavasya 2026 Wishes in Marathi दीप अमावस्येच्या शुभेच्छा

श्रावण सोमवारला कोणती फुले भगवान शिवांना अर्पण करू नयेत?

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments