Marathi Biodata Maker

छोट्याशा चुकीबद्दल अमिताभ यांनी मागितली माफी

Updated: मंगळवार, 20 मार्च 2018 (09:17 IST)
 
भारताने विजय मिळवताच अमिताभ यांनी ट्विट केलं. “भारत जिंकला!! तिरंगी मालिकेत बांगलादेशविरुद्ध विजय... थरारक सामना...कार्तिकची जबरदस्त फलंदाजी..शेवटच्या 2 षटकात 24 धावांची गरज होती....एका चेंडूवर 5 धावांची गरज होती...कार्तिकने षटकार ठोकला.. अविश्वसनीय!!! अभिनंदन!”
असं अमिताभ बच्चन म्हणाले.

मात्र भारताला शेवटच्या 2 षटकात 34 धावांची गरज होती. हे लक्षात येताच बच्चन यांनी काही वेळात नवं ट्विट केलं.

बच्चन म्हणाले, “2 षटकात 24 नव्हे तर 34 धावांची गरज होती....दिनेश कार्तिकची माफी मागतो... “

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात २९ ते ३१ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

जपानमध्ये निसर्गाचा प्रकोप; ७.१ तीव्रतेच्या भूकंपानंतर मोठा मॉल कोसळला

अमरावतीमध्ये बनावट शिधापत्रिका रद्द, मिशन सुधार अभियानांतर्गत मोठी कारवाई

ETPL 2026 full schedule : नवीन टी२० लीगचे वेळापत्रक जाहीर झाले असून संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

पहिल्यांदाच आरोग्य विमा घेत आहात का? तर तुम्ही या ४ गोष्टी समजून घेतल्या पाहिजे

पुढील लेख
Show comments