शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. महाराष्ट्रातील किल्ले
Written By
Last Updated : सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (09:03 IST)

छत्रपती शिवाजी महाराज - प्रमुख युद्धांचा इतिहास

shivaji maharaj speech
छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना शिवाजीराजे भोसले या नावाने पण ओळखले जाते हे भारतातील एक महान योद्धा, रणनीतिकार, आणि शासक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. ते शहाजीराजे भोसले आणि माता जीजाबाई यांचे पुत्र होते. शहाजीराजे भोसले हे बीजापूरच्या दरबारात एक उच्च अधिकारी होते आणि माता जीजाबाई या एक वीर आणि कुशल योद्धा होत्या. छत्रपतींचे पालन-पोषण माता जिजाबाईंनी केले. ज्यांनी त्यांना युद्धकुशल आणि प्रशासनची शिकवण दिली. 
 
शिवाजी महाराजांनी वयाच्या फक्त 16 व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून आपले सैन्य अभियान सुरु केले होते त्यांनी मुघल आणि अन्य विदेशी शक्तींविरुद्ध अनेक युद्ध लढले. तसेच भारतीय संस्कृती आणि स्वतंत्रता रक्षणासाठी संघर्ष केला. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. ज्यांनी पश्चिम भारतावर अनेक वर्षांपर्यंत शासन केले. 
 
रायगडचे युद्ध (1646)- रायगडचे युद्ध 1646 ई. मध्ये मराठा साम्राज्याचे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सल्तनतचे मुल्ला अली यांच्यामध्ये झाले. 
युद्धाचे कारण- रायगडचे युद्ध शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढाचे भाग होते. या युद्धाचे मुख्य कारण होते रायगडला सुरक्षित ठेवणे. जे राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठिकाण होते. तसेच मुगल सल्तनत पासून वेगळे करण्याची योजना होती. 
युद्धात विजय-  शिवाजी महाराजांनी या युद्धात विजय प्राप्त केले होते. त्यांनी आदिलशाही सल्तनतच्या जनरल मुल्ला अलीला पराजित करून रायगड किल्ल्यावर ताबा मिळवला होता. या विजयाने छत्रपतींच्या नेतृत्व आणि युद्धकौशलला महत्वपूर्ण ओळख दिली. त्यांना मराठा स्वातंत्र्य लढाच्या प्रमुख नेताच्या रूपात स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला आपली राजधानी बनवली आणि मराठा साम्राज्याच्या संघटन मध्ये महत्वपूर्ण भूमिका निभवली. या युद्धाच्या पहिले छत्रपतींनी अनेक किल्ले जिंकले. पण या सर्व विजयांमध्ये रायगडचा किल्ला जिंकणे महत्वाचे होते. हा किल्ला छत्रपतींची राजधानी तर होती पण त्यांच्या राज्यासाठी एक आधार प्रदान करायचा.
 
तोरणाची लढाई (1647)- तोरणाची लढाई 1647 ई. मध्ये मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सेनाच्या मध्ये झाली. 
युद्धाचे कारण- तोरणाच्या लढाईचे मुख्य कारण होते तोरणा किल्ल्यावर अधिकार, जो बीजापुर सलतनतच्या अधीन होता. छत्रपतींनी बीजपूरच्या विरुद्ध आपल्या स्वत्रंत्र संग्रामच्या अभियानाचा हिस्सा बनवण्यासाठी या किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न केला. 
युद्धात विजय- छत्रपती शिवाजी महाराजांनी या युद्धात विजय प्राप्त केला. त्यांनी आदिलशहाच्या विरोधात एक चतुर राणनीतिचा प्रयोग केला. ज्यात त्यांनी आपल्या सेनेला तोरणा किल्ल्याच्या चारही बाजूंनी लपवून ठेवले. जेव्हा आदिलशहाची सेना किल्ल्याकडे आली तेव्हा छत्रपतींनी त्यांच्यावर आक्रमण केले. ज्यामुळे आदिलशहाच्या सेनेला हार पत्करावी लागली आणि तोरणा किल्ला मराठा साम्राज्याच्या नियंत्रणात आला. हा विजय छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढती शक्ती आणि महत्वकांक्षेचे प्रतिक होता. 
 
तंजावरची लढाई (1656)- तंजावरची लढाई 1656 ई. मध्ये मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि मदुरैचे 'नायक राजा' यांच्या मध्ये झाली होती.
युद्धाचे कारण- तंजावरची लढाईचे मुख्य कारण होते तंजावर शहरची महत्वता आणि त्यावर अधिकार. हे शहर एक महत्वपूर्ण व्यापारी केंद्र होते. आणि छत्रपतींनी याला जिंकून आपली आर्थिक वृद्धी केली.
युद्धात विजय- छत्रपतींनी या युद्धात विजय प्राप्त केली, त्यांनी मदुरैचा राजाच्या सेनेविरुद्ध चतुर रणनीतिचा उपयोग केला आणि आपली सेना तंजावर शहराच्या चारही बाजूंना लपवून ठेवली. जेव्हा नायक राजाची सेना शहरावर हल्ला करण्यासाठी पुढे आली. तेव्हा छत्रपतींनी त्यांच्यावर मागून आक्रमण केले ज्यामुळे नायक राजाच्या सेनेला हार पत्करावी लागली आणि तंजावर शहरावर मराठा साम्राज्याचा ताबा अला. 
 
कल्याणची लढाई (1657)- कल्याणची लड़ाई 1657 ई. मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सेनेमध्ये झाली होती. 
युद्धाचे कारण- कल्याणच्या लढाईचे मुख्य कारण होते कल्याण शहराची महत्वपूर्णता. ज्याला छत्रपतींनी आपल्या आर्थिक वृद्धीसाठी जिंकण्याचा प्रयत्न केला. 
युद्धात विजय- छत्रपती शिवाजी महाराजांनी या युद्धात विजय प्राप्त केली. त्यांनी एक सहासिक योजनेचा प्रयोग केला. आपल्या सेनेला रात्री कल्याण शहरावर आक्रमण करण्यासाठी पाठवले या आक्रमणमुळे मुघल सेना घाबरली आणि त्यांना हार पत्करावी लागली हा विजय छत्रपतींच्या वाढत्या शक्तीचा आणि महत्वकांक्षेचा प्रतीक होता. याचे परिणामस्वरूप त्यांनी मुघल साम्राज्याच्या विरोधात आपल्या स्वतंत्रता संग्रामचा आणखीन विस्तार केला. 
 
प्रतापगडचे युद्ध (1659)- प्रतापगडचे युद्ध 1659 ई. मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सल्तनतचा सेनापती अफजल खान मध्ये झाले.
युद्धाचे कारण- प्रतापगडचे युद्ध दक्खन (दक्षिणी) क्षेत्रावर वर्चस्वसाठी लढले गेले होते.
युद्धात विजय- छत्रपतींनी या युद्धात विजय प्राप्त केली. आदिलशाही सल्तनतचा सेनापती अफजल खानला छत्रपतींनी आपल्या वाघनखांनी मारले होते. 5,000 सैनिक मारले गेले. यानंतर छत्रपतींना एक कुशल नेता म्हणून ओळख मिळाली. अफजल खान सारख्या शक्तिशाली सेनापतीच्या पराभवामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्याची लोकप्रियता संपूर्ण भारतवर्षात पसरली. 
 
पावनखिंडची लढाई(1660)- पावनखिंडची लढाई 1660 ई. मध्ये मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती बाजी प्रभु देशपांडे आणि आदिलशाही सेनाचे जनरल सिद्दी मसूद मध्ये झाली होती. 
युद्धाचे कारण-  पावन खिंडची लढाईचे मुख्य कारण होते विशालगडची महत्वपूर्णता आणि यानंतर मुघल आणि आदिलशाहिच्या भीतीला वाढवाले होते. 
युद्धात विजय- छत्रपतींनी या युद्धात विजय प्राप्त केली होती. त्यांनी आपल्या सैनिकांना एक नविन युद्ध रणनीति मध्ये प्रशिक्षित केले होते. ज्यात ते जंगल आणि पर्वतांच्या माध्यमातुन लपून चलायचे आणि शत्रूवर हल्ला करायचे. या रणनीतिने त्यांना मुघल सेनेवर एक निर्णायक जीत प्राप्त करायला मदत केली. 
 
सोलापूरची लढाई (1664)-  सोलापुरची लढाई 1664 ई. छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सैन्यामध्ये झाली होती. 
युद्धाचे कारण- सोलपुरच्या लढाईचे मुख्य कारण होते सोलापुर शहराची महत्वपूर्णता. ज्याला छत्रपतींनी आपल्या आर्थिक वृद्धीसाठी जिंकण्याचा प्रयत्न केला होता.
युद्धात विजय- छत्रपती शिवाजी महाराजांनी या युद्धात विजय प्राप्त केला. त्यांनी आपली सेना शहराच्या चारही बाजूला लपवून ठेवली जेव्हा आदिलशहाची सेना शहरावर हल्ला करण्यासाठी पुढे सरकली तेव्हा छत्रपतींनी त्यांचावर आक्रमण केले. ज्यामुळे आदिलशाही सेनेला हार पत्करावी लागली. आणि सोलापूर शहर मराठा साम्राज्याच्या अधिकारमध्ये आले. 
 
पुरंदरची संधी (1665)- पुरंदरची संधी 1665 ई. पुरंदर किल्ल्यामध्ये मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी आणि आमेर राजा जयसिंह प्रथम यांच्यामध्ये झाले.
युद्धाचे कारण- या संधिचे मुख्य कारण होते मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वतंत्रताची मागणी आणि मुघल सम्राट औरंगजेब मध्ये चालत राहणाऱ्या संघर्षला समाप्त करण्यासाठी.
युद्धात विजय- पुरंदरच्या संधिच्या अंतर्गत छत्रपतींनी मुघलांना 23 किल्ले दिलेत त्याबद्ल्यात त्यांना आपली स्वतंत्रता राखण्याची अनुमति मिळाली. या संधीच्या मध्यमातून मुघल सम्राट औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतंत्र शासक स्वरुपात मान्यता दिली. ज्यामुळे मराठा ज्याला स्वतंत्रतेचा अधिकार मिळाला. याचे परिणामस्वरूप ही संधी दोन्ही पक्षांसाठी फायदेमंद होती आणि यांनी दोन्ही सम्राटांच्या मध्ये समंज्यस स्थापित केले. 
 
उमरगडची लढाई (1666)- उमरगडची लढाई 1666 ई. मध्ये उमरगड किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सेनामध्ये झाली. 
युद्धाचे कारण-  छात्रपती शिवाजी महाराजांची उमरगड किल्ल्यावर अधिकार प्राप्त करण्याची इच्छा आणि मुघल सेनेपासून प्रतिरक्षा करण्याची आवश्यकता. 
युद्धात विजय- उमरगडच्या लढाई मध्ये छत्रपतींनी मुघल सेनेला पराजित केले आणि उमरगड किल्ल्यावर ताबा मिळवला. या विजयामुळे छत्रपतींनी मुघलसेने विरुद्ध आपल्या युद्ध कौशल आणि नेतृत्वला प्रमाणित केले. आणि यामुळे मराठा साम्राज्याच्या विकासाला चालना मिळाली. 
 
शिंदे वंश सोबत युद्ध (1670-71)-  छत्रपती शिवाजी महाराज आणि शिंदे वंश मध्ये हे युद्ध 1670 ई. ते 1671 ई. पर्यंत चालले. 
युद्धाचे कारण- या युद्धाचे मुख्य कारण होते छत्रपतींच्या मराठा साम्राज्याच्या सीमांना वाढवणे आणि शिंदे वंशसोबत समरसता स्थापित करण्याची इच्छा. 
युद्धात विजय- या युद्धात छत्रपतींनी शिंदे वंशाला हरवले आणि या विजयात छत्रपतींनी आपली वाढती शक्ती आणि महत्वकांक्षेला प्रदर्शित केले. या युद्धात छत्रपतींनी एक कुशल रणनितीचा प्रयोग केला. त्यांनी आपल्या सेनेला शिंदे वंशाच्या सेनेच्या चारही बाजूंनी लपवून ठेवले. जेव्हा शिंदे वंशाची सेना लढण्यासाठी तयार झाली तेव्हा छत्रपतींच्या सैन्याने त्यांच्यावर आक्रमण केले. ज्यामुळे शिंदे वंशाच्या सैन्याला हार पत्करावी लागली. 
 
बरार आणि खानदेशचा विजय (1673-74)- या युद्धामध्ये छत्रपतींनी बरार आणि ख़ानदेश क्षेत्रांवर विजय प्राप्त केली. ही लढाई 1673 ई. ते 1674 ई. पर्यंत चालली.
युद्धाचे कारण- या युद्धाचे मुख्य कारण होते छत्रपतींच्या साम्राज्याचा विस्तार करणे विशेषकरून उत्तर बरार आणि खानदेश क्षेत्र पर्यंत आपल्या साम्राज्याची स्थापना करणे. 
युद्धात विजय- छत्रपतींनी बरार आणि खानदेश क्षेत्रावर विजय प्राप्त केली होती. यामुळे त्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाला. ते एक महत्वपूर्ण राजकारणिक धारा स्थापन करण्यात यशस्वी झालेत. या युद्धात छत्रपतींनी एक साहसिक योजनेचा प्रयोग केला. त्यांनी आपल्या सैन्याला बरार आणि खानदेशवर विजय प्राप्त करण्यासाठी पाठवले आणि विजय प्राप्त केली. ज्याचे परिणामस्वरूप त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांची गुरिल्ला युद्ध शैली-  17 व्या शतकात छत्रपतींनी मुघल सेनेविरुद्ध यशस्वीरीत्या युद्ध लढण्यासाठी गुरिल्ला युद्ध शैलीचा प्रयोग केला. गुरिल्ला शब्दाचा अर्थ आहे 'छोटे दल'. छत्रपतींनी पर्वत क्षेत्रांच्या भौगोलिक परिस्थिति अनुसार एक लघु तसेच विशेष मराठा सेना तयार केली होती. हे सैनिक गतीने चालण्यात आणि लढण्यात प्रशिक्षित होते. ते काही काळातच मुघल सैन्यावर आक्रमण करायचे आणि लगेच पर्वतांमध्ये निघून जायचे व लपायचे. रात्रीच्या काळोखात लपून आक्रमण करणे या योद्धांची विशेषता होती. छत्रपतींच्या सैन्यात तोपखाना न्हवता. म्हणून हे योद्धा तलवारबाजी आणि लघु हत्यार यांचा उपयोग करायचे. 
 
गुरिल्ला युद्ध शैलीमूळे त्रस्त मुघल सेना पूर्णपणे असह्य झाली होती. ही शैली आज पण एक महत्वपूर्ण विधाच्या रुपात ओळखली जाते. वीर छत्रपती शिवाजी महाराजांनी या युद्धकौशलच्या माध्यमातून भारताच्या स्वतंत्रातासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

Edited By- Dhanashri Naik