बाहेरचे वातावरण बदलत आहे. हळूहळू थंडी वाढत जाणार आहे. वातावरणातली आर्द्रता, थंडी आणि आयुष्यातले ताणतणाव या सगळ्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. सध्याच्या धावपळीच्या काळात आजारी पडून चालण्यासारखे नसते. बाहेरचे वातावरण कसेही असले तरी आपण थांबून चालत नाही. आजारांना लांब ठेवायचेअसेल तर आतून सक्षम असणे गरजेचे असते. यासाठी नेमके काय...