शुक्रवार, 27 जानेवारी 2023
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
ज्योतिष 2023
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
धर्म
व्हिडिओ
मनोरंजन
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
ज्योतिष 2023
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
धर्म
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified
सोमवार, 24 मे 2021 (09:49 IST)
संबंधित माहिती
ससा तो ससा की कापूस जसा
मराठी कविता वेडं कोकरू
बालगीत : सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय?
ये रे ये रे पावसा तुला...
बाहुली माझी धाकुली Marathi Poems for Kids
बाहुली माझी धाकुली
नाव तिचे छकुली
रंग तिचा कसा?
गोरा गोरा पान
हात-पाय मऊ किती?
छान छान छान
केस तिचे कसे?
काळे काळे काळे
डोळे तिचे कसे?
निळे निळे निळे
ओठ बघा किती
लाल लाल लाल
बाळासंगे छकुली
चाल चाल चाल
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
न्यूझीलंडविरुद्ध निर्भेळ विजयासह टीम इंडिया क्रमवारीत अव्वलस्थानी
भारतीय संघाने दिलेल्या 386 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेने झंझावाती शतक झळकावलं मात्र बाकी खेळाडूंनी साथ न दिल्याने त्यांचा डाव 295 धावांतच आटोपला. भारतीय संघाने 90 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. या विजयासह भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. यंदाच्या वर्षीच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतातच वर्ल्डकप होणार आहे. त्यादृष्टीने ही मालिका महत्त्वाची होती.
दावोस दौऱ्याला ४० कोटी खर्च, मित्र परिवारासोबत गेले होते का?
सरकारचा अधिकृत कार्यक्रम १६ ते २० तारीख असा नियोजित होता. चार दिवसांचे सरासरी ४० कोटी खर्च. दहा कोटी प्रत्येक दिवशी खर्च. दावोसला चार्टर्ड विमान त्याचा खर्च. चार्टर्ड वापराला विरोध नाही. पण चार्टर्ड विमान वेळेवर पोहचण्यासाठी घ्यायला हवे होते. परंतु मुख्यमंत्री उशीरा पोहोचले. संध्याकाळी पॅवेलियनचे उद्घाटन केले. त्यांनी बैठका घेतल्याचं दिसून येत नाही. मित्र परिवारासोबत गेले का? त्यांचा खर्च अधिकृत का अनाधिकृत? असा प्रश्नांचा भडीमार शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे.
पुण्यातील नदीपात्रात पाच दिवसांत आढळले मृतदेह; घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ
पुणे : दौंड तालुक्यामधील पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपात्रामध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये ४ मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नदीपात्रामध्ये १८ जानेवारी ते २२ जानेवारी या दरम्यान हे मृतदेह सापडले आहेत. हे सर्व मृतदेह ३८ ते ४५ या वयोगटामधील असल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. या घटनेने जिल्ह्यामध्ये एकच खळ
पुणे-नाशिकपेक्षाही “या”ठिकाणी गारठा वाढला
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा तडाखा पहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये गारठा वाढला असून यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. अशात सोमवारी (दि. २३) मुंबईचे तापमान २६.५ सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर पुण्यामध्ये ३१.२ सेल्सिअस आणि नाशिकमध्ये २८.५ सेल्सिअसपेक्षा थंड तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर या दोन्ही शहरांमध्ये रात्रीचे तापमान मात्र मुंबईपेक्षा कमी होते, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
नाना पटोले यांनी भुजबळांना सुनावले, तांबेचाही घेतला समाचार
‘आपलं कुटूंब मजबूत असेल तर घर फुटत नाही. असे वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीवर केले होते. यावर नाना पटोले यांनी भुजबळांना टोचणे दिले आहे. ‘हा आमचा घरचा मामला, बाहेरच्या लोकांचा आम्हाला सल्ला नको. आपण 1 बोट दुसऱ्याकडे दाखवतो मात्र 4 बोटं आपल्याकडे आहेत असे नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले नाशिक दौऱ्यावर असून महावि
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Carrot Soup थंडीत गाजराचे सूप प्या, सोपी रेसिपी जाणून घ्या
सूप केवळ स्वाद किंवा पोट भरण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी फायदेशीर असतात. विशेषकरुन हिवाळ्यात सूप पिणे फायद्याचं असतं. आज आपण गाजाराचे सूप कसे तयार करतात हे बघूया... यात स्वाद वाढवण्यासाठी काही साहित्य यात मिसळून गरमागरम सूप तयार करुया...
Curd Rice दही-भात खाण्याचे फायदे जाणून घ्या
दररोज दुपारच्या जेवण्यानंतर काही प्रमाणात दही खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर याने मानसिक आरोग्यही सुधारतं आणि वजन नियंत्रित राहतं. ताण जाणवतं असल्यास किंवा मळमळ होत असल्यास दही भाताचे सेवन करायला हवे. हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
करिअरचा ताण असेल तर हे करुन बघा
वेळ द्या आणि धैर्य बाळगा आपले कार्य लवकरात लवकर आटपून प्रत्येकजण यश मिळवू शकतात. परंतू हे चुकीचे आहे. असे करणे उलट आपल्याला प्रगतीत अडथळे आणू शकतं. जर आपण धैर्यासह कार्य करणे शिकून गेलात तर यश मिळणे निश्चित आहे. आपण कोणतेही काम हाती घेतल्यावर त्या वेळ लागत असेल तरी ते काम मन लावून वेळ देत करावे. धैर्य बाळगावे. आपण जितका वेळ द्याला तितकेच काम योग्यरीत्या पार पडेल आणि चांगले परिणाम हाती लागतील.
Beauty Tips स्लीम व्हायच आहे, तर हे नक्की करा
आजच्या युगातील मुली बारीक होण्यासाठी फिगरच्या बाबतीत खूपच संवेदनशील होत आहेत. आइसक्रीम व चॉकलेट कडे तर त्या पहायलाही तयार होत नाहीत तर ते खाणे तर दूरच! आजकालच्या युवतींनी सडपातळ होण्यासाठी खाण्या-पिण्याचा तर जसा काही त्यागच केला आहे. त्यांच्या या वागण्याने त्यांच्या घरच्यांना त्यांची काळजी वाटू लागली आहे. अशा तरूणींना जर त्यांच्या घरच्यांनी जबरदस्तीने त्यांना खाऊ घातले तर त्या लगेच उलटी करतात, यालाच एनोर्रेक्सिया नारसोवा असे म्हणतात.
वसंत पंचमी निमित्त तयार करा केशरी भात
कृती: तांदूळ धुवून घ्यावे. पातेलीत तूप घालून लंगा परतून घ्यावा. त्यात तांदूळ घालावे. मोकळा भात करून घ्यावा. दुसऱ्या पातेलीत साखर, एक वाटी पाणी, खोबरे, केसर घालून शिजवून एक तारी पाक तया करावा आणि भातावर ओतावा. भाताला पुन्हां एक वाफ देऊन लिबाचा रस घालावा. नंतर सुके मेवे घालून सर्व्ह करावा.