कृती- तासभर्या नंतर दही कापडातून पातेल्यात काढावे, त्याला चक्का म्हणतात. साखर त्या चक्क्यात मिसळावी. बारीक केलेले बादाम व काजू मिश्रणात घालावे. विलायची घालावी. मिश्रण चमच्याने फेटून घ्यावे.
तयार झालेले श्रीखंड थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे. गव्हाची पोळी किवा रताळ्याच्या पोळ्यां सोबत मस्त मेजवानी झोडायची.