संबंधित माहिती
- बिहार निवडणूक : काँग्रेस महाआघाडीच्या विश्वासावर किती जागांचा पल्ला गाठणार?
- बिहार निवडणूक: उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांचा राजकीय पट सारखाच?
- आजपासून ससून रुग्णालयातही ‘कोविशिल्ड’ या लसीच्या तिसर्या टप्प्यातील मानवी चाचणी
- नागपुरमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसची दुस-या टप्प्यातील मानवी चाचणी सुरु
- शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार, केंद्र सरकारची योजना तयार
बिहार निवडणूक : पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार सोमवारी संपला. पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी 28 ऑक्टोबरला म्हणजे बुधवारी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यसमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांचा विश्वासार्हतेसह अनेक राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
यापैकी 4 भाजप आणि जेडीयू कोट्यातील 4 मंत्री आहेत. विरोधकांनी विविध मुद्द्यांवर सरकारला घेरले आहे. तसेच अनेक जागांवर बंडखोर हे सत्ताधारंसाठी आव्हान बनले आहे.
पुढील लेख