संबंधित माहिती
- काळजीवाहू सरकारच्या कार्यकाळातील सर्व खासगी ओएसडींना कर्तव्यातून मुक्त करा - आ. नवाब मलिक
- शरद पवारांना नरेंद्र मोदींचा फोन आलेला नाही - मलिक
- अरबी समुद्रातील छत्रपतींच्या शिवस्मारकात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार झालाय - नवाब मलिक
- शिवसेनेने पडणारा नेता घेतला आम्ही मुंबईत नव्याने पक्ष उभा करू – नवाब मलिक
- राज्याचे शिक्षणमंत्री बोगस म्हणून शिक्षणाचे वाटोळे झाले.. मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
उद्धव ठाकरे सत्तास्थापनेचा दावा करतील : नवाब मलिक
"सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आल्यानंतर भाजपकडे बहुमत नसल्याचं सिद्ध झालं होतं. घोडेबाजार करण्यासाठीच त्यांनी हा शपथविधी केला होता. हा विजय महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा विजय आहे," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं.
"शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच अपक्षांची बैठक होईल. त्यात नेत्यांची निवड होईल. उद्धव ठाकरे यांचीच निवड होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे जातील," असंही नवाब मलिक यांनी म्हटलं.
