शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
हिंदू
हिंदू धर्माविषयी
Written By
संबंधित माहिती
वट सावित्री पूजा: संपूर्ण विधी
धर्मशास्त्राताप्रमाणे विवाहविधी
पूजेच्या सुपारीचे 10 असे उपाय, जे बदलून देतील तुमचे दिवस, नक्की वाचा ...
मंगल कलशामागील विज्ञान
स्त्रिया का नाही फोडत नारळ?
वट सावित्री कथा
एकदा सनत्कुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते? या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरानी एक कथा सांगितली. तीच ही वटसावित्रीची कथा.
ऐका संपूर्ण कथा...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Chaturthi ही 5 पाने अर्पण करून गणपतीला प्रसन्न करा
केतकीची कोमल पाने अर्पण केल्याने देव प्रसन्न होतो. या वनस्पतीची पाने विशेषत: ज्यांना नवीन उपक्रम किंवा काम सुरू करायचे आहे त्यांनी अर्पण करावीत. गणपतीच्या बारा नावांपैकी एका नावाचा जप करताना पाने अर्पण केल्यास लवकर परिणाम मिळतो, असे मानले जाते.
आरती गुरुवारची
निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा ॥ भक्त तारावया कृपा सागरा ॥ अभय वरद हस्त तूं फरशूधरा ॥ भवसिंधू तारक तूं करुणा करा ॥ जयदेव जयदेव गणपति वेल्हाळा ॥
Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य
श्रीगणेशायनमः ॥ जयजयाजी पंचवदना । दावी तव सुताच्या आनना ॥ पाहतांच पुरती मनकामना । भवबंधना तोडीतसे ॥१॥ अंगीं चर्चित सिंदुर । जो कां कॄपेचा सागर । भक्तजनांचे माहेर । जो कां साचार दीनबंधू ॥२॥ मूषकवाहनीं बैसून । हस्तीं त्रिशूळादि धारण । करीत विघ्नांचें छेदन । चरणीं वंदन तयाच्या ॥३॥ जो कां सद्गुरु चैतन्यघन । देउनी ज्ञानाचें दर्पण । प्रकाशविलें आत्मज्ञान । केलें समाधान जीवींचें ॥४॥ तयांचे कां न धरावें चरण । कैसी न यावी आठवण । जगन्नाथ भरला परिपूर्ण । हरिलें भान जगताचें ॥५॥
Maha Shivaratri 2026: महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये?
महाशिवरात्री 2026 रोजी काय करू नये: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हा एक अतिशय खास आध्यात्मिक प्रसंग आहे जो तुमच्या जीवनात शांती आणि संतुलन आणण्यास मदत करू शकतो. या दिवशी उपवास, पूजा आणि ध्यान करणे विशेषतः महत्वाचे आहे. या दिवसाचा उद्देश आत्म-कल्याण प्राप्त करणे, भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्त करणे आणि जीवनात सकारात्मक बदल आणणे आहे. या दिवशी काही विशेष पद्धती पाळल्या जातात, तर काही टाळल्या पाहिजेत.
विनाशातून सृजनाकडे: महाशिवरात्रीचा खरा अर्थ काय?
महाशिवरात्रीचा खरा अर्थ काय? विनाश हे सृजनाचा पाया आहे. जसे झाडाची जुनी पाने गळून पडली तरच नवीन कोंब फुटतो, तसेच जीवनात जुने संस्कार, नकारात्मक विचार, अहंकार आणि विकार नष्ट झाले तरच शुद्ध चेतना आणि नवीन सुरुवात शक्य होते. १. जुनं संपल्याशिवाय नवीन घडत नाही जसा एखादा जुना, जीर्ण झालेला वाडा पाडल्याशिवाय तिथे आलिशान इमारत उभी राहू शकत नाही, तसेच आपल्या मनातील वाईट विचार, अहंकार आणि जुन्या सवयींचा विनाश झाल्याशिवाय 'सृजन' म्हणजेच नवीन विचारांचा जन्म होऊ शकत नाही.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती
महारथोत्सव : माघ पौर्णिमेच्या दिवशी 'महारथ' ओढला जातो. श्री मंगेशाची पालखी सजवलेल्या भव्य रथात ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. नौकारोहण: द्वादशीच्या रात्री देवाची मूर्ती सजवलेल्या नौकेत (होडीत) बसवून मंदिराच्या तलावात फिरवली जाते, याला 'नौकाविहार' म्हणतात. विविध रथ: उत्सवाच्या काळात विजय रथ, हत्ती अंबारी उत्सव आणि रौप्य पालखी असे विविध प्रकार सोहळे पार पडतात.
संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात
आजच्या या धावपळीच्या युगात, जिथे प्रत्येकाला मानसिक ताण, स्पर्धा आणि अस्वस्थता जाणवतेय, तिथे ४०० वर्षांपूर्वी एका संताने सांगितलेले विचार आजही आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात. ते संत म्हणजे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज'. तुकोबांचे अभंग म्हणजे केवळ देवाचे भजन नाही, तर ते 'लाईफ मॅनेजमेंट'चे मंत्र आहेत. आज आपण पाहणार आहोत तुकोबांचे असे ५ अभंग, जे तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतील.
Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा
प्रस्तावना: भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण. भ्रष्ट म्हणजे वाईट किंवा बिघडलेले, आणि आचरण म्हणजे वर्तन. भ्रष्टाचाराचा शब्दशः अर्थ असा आहे की असे वर्तन जे कोणत्याही प्रकारे अनैतिक आणि अयोग्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती न्यायव्यवस्थेच्या स्वीकृत नियमांचे उल्लंघन करते आणि स्वतःच्या स्वार्थासाठी गैरवर्तन करते, तेव्हा त्याला भ्रष्ट मानले जाते.
Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे
एका बाऊलमध्ये बाजरीचे पीठ, रवा आणि दही एकत्र करून घ्या. त्यात थोडे पाणी घालून इडलीच्या पिठासारखे मध्यम बॅटर तयार करा. आता त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची-आल्याची पेस्ट आणि कोथिंबीर घालून नीट मिसळा. हे मिश्रण १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
नवर्याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!
नाव घेण्याची मनाई : अनेक ठिकाणी आजही पत्नीने पतीचे नाव घेऊन हाक मारणे अयोग्य, अपशकुनी किंवा "आयुष्य कमी करणारे" मानले जायचे. भारतीय संस्कृतीत (विशेषतः पितृसत्ताक व्यवस्थेत) पतीला आदराने संबोधण्याची प्रथा होती. कारण पूर्वी पुरुष आणि स्त्रियांच्या वयामध्ये खूप फरक असायचे म्हणून नवर्याला नवा घेऊन संबोधन करण्याची पद्धत नव्हती. चारचौघात नवरा बसलेला असताना थेट नावाऐवजी "अहो" हा शब्द वापरला जाऊ लागला. (उदा. उखाण्यातही नाव सुचवण्यासाठी अप्रत्यक्ष मार्ग शोधला जात असे.)