Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराट कोहली फलंदाजांच्या विश्‍वक्रमवारीत अग्रस्थानी

Updated: गुरूवार, 13 सप्टेंबर 2018 (15:26 IST)
 
विराट कोहलीने या मालिकेत 59.3 सरासरीने 593 धावा जमविल्या. मालिका सुरू होण्यापूर्वी अग्रस्थानावर असलेल्या स्टीव्ह स्मिथपेक्षा कोहली 27 गुणांनी मागे होता आणि मालिका संपल्यावर तो स्मिथला मागे टाकून एक गुणाने पुढे गेला आहे. लोकेश राहुलने 16 स्थानांनी प्रगती केली असून तो आता 19व्या क्रमांकावर आहे. तर ऋषभ पंतने 63 स्थानांनी प्रगती केली असून तो आता 111 व्या क्रमांकावर आहे. जडेजानेही 12 स्थानांनी प्रगती केली असून तो आता 58व्या क्रमांकावर आहे.
 
इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघ सांघिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम राहिला आहे. परंतु इंग्लंडने पाचव्या क्रमांकावरून चौथ्या स्थानावर उडी घेतली आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी भारताचे 125 गुण होते. मात्र पराभवामुळे भारताचे आता केवळ 115 गुण राहिले आहेत. इंग्लंडने 97 गुणांनी सुरुवात केली होती. मात्र मालिका विजयानंतर इंग्लंडने 105 गुणांची कमाई करीत न्यूझीलंडला मागे टाकले आहे. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील दक्षिणआफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यापेक्षा इंग्लंड संघ केवळ एका गुणाने मागे आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रीलंका कसोटी मालिकेसाठी सर्फराज खानची टीम इंडियात एन्ट्री

साईराज बहुतुले यांनी शुभमन गिलच्या दुखापतीबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली

ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू आयपीएल २०२७ मध्ये सहभागी होणार नाहीत, प्रशिक्षकांनी दिले संकेत

ऋषभ पंतने मुख्यमंत्री धामी यांच्याकडे जमीन मागितली आणि म्हणाला – मी गेल्या ३ वर्षांपासून जमीन शोधत आहे

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे नामिबियामध्ये टी२० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका खेळणार

पुढील लेख
Show comments