श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा

गुरूवार,एप्रिल 7, 2022
स्वामी विवेकानंदांनी माणसाची भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही रूपे खरी आणि सत्य मानली. त्यामुळे माणसाच्या दोन्ही बाजूंच्या विकासावर भर दिला गेला. शिक्षणाची उद्दिष्टे ज्यावर स्वामीजींनी जोर दिला आहे- 1. शारीरिक विकास- भौतिक जीवनाचे रक्षण आणि त्याच्या ...
यश हे कोणत्याही कठोर परिश्रमाचे प्रतिफळ आहे. यश हे ध्येय पूर्ण झाल्यावर मिळते. यशाची पहिली पायरी म्हणजे ध्येय निश्चित करणे. जीवनात ध्येय नसेल तर यश मिळणार नाही.
जीवनात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. कष्टाशिवाय मिळणारे यश फार काळ टिकत नाही. त्यामुळे यशाचा आनंद दीर्घकाळ मिळवायचा असेल तर कठोर परिश्रम आणि शिस्तीपासून कधीही दूर राहू नये.
जीवनाचे यश चांगल्या गुणांमध्ये आहे. म्हणजेच जे चांगले गुण अंगीकारतात त्यांच्यासाठी कोणतेही ध्येय कठीण नसते. त्यांनाच यश मिळते.
कोरोना साथीच्या संकटाचा हा काळ लोकांसमोर रोजगाराच्या अडचणी निर्माण करीत आहे. परंतु यादरम्यान, ऑनलाईन / वर्क फ्रॉम होम मोडमधून नवीन रोजगाराच्या संधी देखील उद्भवल्या आहेत, जिथे काम करून नवीन सुरुवात केली जाऊ शकते. ऑनलाईन करावयाच्या या नोकर्या ...
आयुष्यात प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी धडपड करत असतो. यशस्वी होण्यासाठी इयत्ता पहिली पासून पीएचडी देखील करतो. बऱ्याच वेळा व्यवस्थापन व्यवस्थित न केल्याने अपयश पदरी पडत. बरेच लोक असे असतात जे व्यवसायात यशस्वी होण्यासाठी अभ्यास मधेच सोडतात.आणि ...
असं म्हणतात की आपल्याला जे हवं असत त्यासाठी आपण मनापासून प्रयत्न केल्यावर ती गोष्ट आपल्याला मिळते.आपण एखाद्या गोष्टीकडे नकारात्मक विचार केला तर त्या गोष्टी बाबत तसं घडत.आपल्या विचारांचा परिणाम आपल्या कामावर पडत असतो.आपल्याला आपली सर्व कामे यशस्वी ...
अभ्यासात टॉपर होण्याचे स्वप्न आहे,आपण कठोर परिश्रम करून या स्वप्नास वास्तविकतेचे रूप देऊ शकता. हे काही यशाचे मंत्र अवलंब केल्याने स्पर्धात्मक परीक्षा व परीक्षांमध्ये यश मिळू शकतं.चला तर मग जाणून घेऊ या.
आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी बनायचे असते. त्यासाठी माणूस पुरेपूर प्रयत्न करत असतो.तरी ही काही वेळा त्याला अपयशाला सामोरी जावे लागते. असं होऊ नये त्या साठी काही टिप्स सांगत आहोत, चला तर मग जाणून घेऊ या.

असं असावं '10 ईयर चॅलेंज'

मंगळवार,एप्रिल 6, 2021
सोशल मीडियावर बरीच चॅलेंजेस दिली जातात. मध्यंतरी 'टेन ईयर चॅलेंज'बरंच गाजलं होतं. या संकल्पनेत थोडा बदल करून तुम्ही
प्रत्येक विद्यार्थीची अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते. परंतु सर्वांचे ध्येय समानच असतात. अभ्यास करून यशस्वी व्हायचे.
विध्यार्थी कोणत्याही बोर्डाचा असो,आपल्या आवडीनुसार स्ट्रीम निवडावी. जर आपण आवडीनुसार स्ट्रीम निवडली नाही तर हे आपल्या पुढच्या करिअरसाठी घातक होऊ शकते. या साठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण योग्य निर्णय घेऊ शकाल.
खेळात आपली कामगिरी सुधारण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे खेळात आपलं प्रदर्शन सुधारेल आणि यश नक्की मिळेल.
संपूर्ण वर्ष आपल्याला अनेक विषय वाचायचे असतात, त्या विषयात एवढे धडे असतात आणि त्या धड्यांमध्ये कितीतरी प्रश्न आणि उत्तरे असतात. त्यांना लक्षात ठेवणे अवघड होते. बऱ्याच वेळा असे होते की आपण ते उत्तरे विसरून जातो. असं होऊ नये या साठी काही टिप्स सांगत ...
बऱ्याच लोकांना पुस्तक वाचण्याची सवय असते. पुस्तक वाचल्याने फायदा होतो. आजच्या काळात पुस्तके देखील डिजीटल स्वरूपात येते
आजच्या काळातअभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या मुळे माणूस प्रगती करतो आणि आयुष्यात काही तरी बनतो. सध्याच्या काळात नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थींना खूप परिश्रम घ्यावे लागत आहे.
सर्वप्रथम हे लक्षात घ्या की ज्या गोष्टींना लक्षात ठेवायचे आहे त्यांना समजून घेणं महत्त्वाचे आहे.
या प्रतिस्पर्धेच्या युगात प्रत्येक जण एकमेकांपासून पुढे वाढू इच्छुक आहे.
प्रत्येक विद्यार्थीचे स्वप्न असतात की त्यांनी आयुष्यात मोठे व्हावं. आपले आणि कुटुंबीयाचे नाव मोठे करावे.