Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सूर्यानुसार काही वास्तू उपाय

Updated: गुरूवार, 30 मे 2019 (14:29 IST)
 
1. वास्तू शास्त्रानुसार मध्य रात्रीपासून पहाटे 3 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या उत्तरी भागात असतो. ही वेळ अत्यंत गोपनीय असते. ह्या वेळेस किंमती वस्तू आणि दागिन्यांना गुप्त जागेवर ठेवू शकता.    
 
2. सूर्योदयाअगोदर रात्री 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ब्रह्म मुहूर्त असतो. या वेळेस सूर्य पृथ्वीच्या उत्तर पूर्वी भागात असतो. ही वेळ चिंतन मनन व अध्ययनासाठी योग्य असते.  
 
3. सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या पूर्वीकडे असतो. म्हणून घराची निर्मिती अशा प्रकारे करा की त्यात सूर्याचा पर्याप्त प्रकाश घरात येईल.  
 
4. सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या दक्षिण पूर्वेकडे असतो. ही वेळ स्वयंपाक तयार करण्यासाठी उत्तम असते. स्वयंपाकघर आणि स्नानघर (बाथरूम) ओले असतात. हे अशा जागेवर असायला पाहिजे जेथे सूर्यप्रकाश पर्याप्त मात्रेत येत असेल, तेव्हाच ही जागा वाळलेली आणि स्वास्थ्यकर असू शकते.  
 
5. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत विश्रांती काळ (आरामाची वेळ) असतो. सूर्य जेव्हा दक्षिणेत असतो, म्हणून झोपण्याची खोली याच दिशेत असायला पाहिजे. 
 
6. दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अभ्यास आणि काम करण्याची वेळ असते आणि सूर्य दक्षिण पश्चिम भागात असतो. म्हणून ही दिशा अध्ययन कक्ष (स्टडी रूम) किंवा पुस्तकालय (लाइब्रेरी) साठी उत्तम आहे.  
 
7. संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतची वेळ जेवण करणे, बसणे आणि अभ्यासाची असते. म्हणून घराच्या पश्चिमी कोपरा भोजन किंवा बैठक कक्षेसाठी उत्तम असतो.  
 
8. संध्याकाळी 9 ते मध्य रात्रीच्या वेळेस सूर्य घराच्या उत्तर पश्चिमेत असतो. ही जागा शयन कक्षा (बेडरूम)साठी उपयोगी आहे. 

सर्व पहा

रक्षाबंधनाला राखी बांधायची राहून गेली? 'या' ४ शुभ तिथींना बांधू शकता भावाला राखी

Colorful Coconut Rolls रक्षाबंधनाला बाजारातून आणण्यापेक्षा घरीच बनवा 'रंगीबेरंगी मिठाई'

Jivati Katha Marathi श्रावण शुक्रवारी नक्की वाचा जिवतीची आणि देवीची ही पवित्र कहाणी

Jivati Puja 2026 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जरा जिवंतिका पूजनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan 2026 Wishes for Sister in Marathi बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments