Friday, 21 August 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Mumbai News
महाराष्ट्र माझा
श्रावण
आरोग्य
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
व्हिडिओ
मनोरंजन
Fri, 21 Aug 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
श्रावण
आरोग्य
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
मराठी बातम्या
महाराष्ट्र न्यूज
मुंबई
"धनुष्यबाण गोठवा..."; सर्वोच्च न्यायालयात सिब्बल यांचा युक्तिवाद, शिंदेंच्या आमदारांच्या अपात्रतेवर महत्त्वाची सुनावणी
Thursday,August 20, 2026
मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्यात आढळला 'ई-कोलाय' जीवाणू
मुंबईत गणेश पंडालसाठी रस्ते खोदले तर खैर नाही! २,००० रुपयांचा दंड आकारला जाईल
मुंबईत डासांचा प्रादुर्भाव वाढला! मलेरियाचे रुग्ण ३,२७७ च्या पार तर स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ
महाराष्ट्रात अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक
महाराष्ट्रात आजपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी नवा नियम; नेमकं काय बदललं?
Tuesday, August 18, 2026
APAAR आयडीशिवाय परीक्षेचे प्रवेशपत्र दिले जाणार नाही, मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय
Monday, August 17, 2026
मुंबई आयकर कार्यालयाच्या तळघरात भीषण आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण
Monday, August 17, 2026
हातात इंजेक्शन आणि औषधे पण डॉक्टरी पदवी नाही! मुंबईत बनावट डॉक्टरांचा पर्दाफाश
Saturday, August 15, 2026
मुंबईतील कुर्ला भूस्खलनात मृतांचा आकडा आठवर बचावकार्य संपले
Friday, August 14, 2026
"माझ्या बॅगेत बॉम्ब आहे..." प्रवाशाच्या वक्तव्यामुळे इंडिगोचे विमान उड्डाणापूर्वी थांबवले! मुंबई विमानतळावर खळबळ
Friday, August 14, 2026
मुंबईत 'हर घर तिरंगा': बीएमसीने स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याचे आवाहन नागरिकांना केले
Thursday, August 13, 2026
"ED-CBI च्या धाकानेच शिवसेना फोडली!" कपिल सिब्बल यांचा न्यायालयात खळबळजनक दावा
Thursday, August 13, 2026
महाराष्ट्रात अन्न सुरक्षेवर मोठी कारवाई: डोमिनोजच्या ४ आऊटलेट्सचे परवाने निलंबित, ब्लिंकिटवरही कारवाई
Thursday, August 13, 2026
कुर्ल्यामध्ये मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनात ३ मुलांसह ७ जणांचा मृत्यू
Thursday, August 13, 2026
मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास आता अधिक आरामदायी होणार; २३८ अतिरिक्त एसी लोकल ट्रेन्सना मंजुरी
Thursday, August 13, 2026
मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू; नुकसान भरपाई जाहीर
Wednesday, August 12, 2026
मुंबईत विले पार्ले येथील इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग, अडीच वर्षांचे बाळ आणि २३ वर्षीय महिलेचा मृत्यू
Wednesday, August 12, 2026
मुंबईच्या कुर्ला परिसरात पहाटे गौसिया चाळीवर भूस्खलन; दोन जणांचा मृत्यू
Wednesday, August 12, 2026
कॅडिला फार्माच्या औषधांवर बंदी घातल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले
Tuesday, August 11, 2026
next news
नक्की वाचा
भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा
रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा आणि मिठाई वाटण्याचा सण नाही, तर भावंडांमधील नाते अधिक घट्ट करण्याचा हा एक विशेष प्रसंग आहे. लहानपणी क्षुल्लक गोष्टींवरून होणारी भांडणे, वस्तूंवरून होणारी मारामारी आणि एकमेकांबद्दलच्या तक्रारी मोठे झाल्यावरही अनेकदा नात्याचा भाग बनून राहतात. पण या लहानसहान भांडणांमुळे अनेकदा भावंडांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, भूतकाळातील कटुता विसरून नात्यातील गोडवा पुन्हा जागृत करण्यासाठी रक्षाबंधन ही एक उत्तम संधी आहे.
चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन
चाणक्य नीतीनुसार, जर स्त्रीमध्ये काही विशेष गुण असतील, तर कुटुंब समृद्ध होते. इतकेच नाही, तर हे गुण तिला समाजात आदरही मिळवून देतात. आज आपण या गुणांविषयी जाणून घेणार आहोत.
भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य
'भविष्य मालिका'नुसार, 'मीन शनी योगा'च्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होईल. हा ज्योतिषीय काळ २९ मार्च २०२५ ते २३ फेब्रुवारी २०२८ असा असेल; या काळात शनी मेष राशीतूनही संक्रमण करेल. या ग्रंथानुसार, या काळात पाकिस्तान १३ मुस्लिम राष्ट्रांशी युती करेल आणि ही सर्व राष्ट्रे मिळून भारतावर आक्रमण करतील. दरम्यान, यापूर्वी पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले होते. चला तर मग, या व्हायरल होत असलेल्या भविष्यवाणीबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा
१. घरातील आणि सभोवतालचे साचलेले पाणी हटवा डेंग्यूचा प्रसार करणारा 'ॲडिस' डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. त्यामुळे कूलर्स, कुंड्यांच्या खालच्या ट्रे, आणि पाण्याच्या बादल्यांमधील पाणी नियमित बदला. वापरात नसलेली भांडी उलटून ठेवा.
गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम
घराची स्वच्छता करताना पुढील ७ चुका टाळणे अत्यंत गरजेचे आहे: १. मास्क आणि हातमोजे न वापरणे चूक: फॅन, कपाटाचे वरचे भाग किंवा जळमटे काढताना थेट उघड्या तोंडाने आणि हातांनी काम करणे. परिणाम: धूळ आणि कोळ्याच्या जाळ्यांमधील सूक्ष्मजीव श्वासाद्वारे शरीरात गेल्याने दमा, ॲलर्जी, खोकला आणि शिंकांचा त्रास सुरू होतो. रासायनिक क्लिनर्समुळे हाताची त्वचा खराब होऊ शकते. काळजी: साफसफाई करताना कॉटनचा मास्क (किंवा रुमाल) आणि रबरी हातमोजे आवर्जून वापरा.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये २१ ते २६ ऑगस्ट दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाच्यामते, देशभरात मान्सूनने जोर धरला असून, पुढील काही तासांत हवामान लक्षणीयरीत्या बिघडू शकते. हवामान विभागाने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, जोरदार वादळे आणि विजांचा इशारा दिला आहे.
LIVE: गणेशोत्सवापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा अंतरिम आदेश कायम ठेवला
Maharashtra Breaking News Live in Marathi : गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचे विसर्जन करण्याबाबतचा अंतरिम आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील संभ्रम बऱ्याच अंशी स्पष्ट झाला आहे. न्यायालयाने 24 जुलै 2025 रोजी दिलेला अंतरिम आदेश या वर्षीही कायम ठेवला आहे. या प्रकरणी जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात हीच व्यवस्था लागू राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
रिक्षा - टॅक्सी चालकांसाठी मराठी आजपासून अनिवार्य! सरकार कारवाई सुरू करणार
महाराष्ट्रात अंदाजे ६ लाख ऑटो-टॅक्सी चालक आहे, त्यापैकी मोठी संख्या मुंबईत आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, या नियमांचा उद्देश कोणाचीही नोकरी काढून घेणे नाही, तर चालकांना मराठी शिकण्यास प्रोत्साहन देणे आहे.
Gen Z यांच्या प्रेम आणि नातेसंबंधांवर गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे शब्द, 'सिच्युएशनशिप' ते 'सोलमेट'पर्यंत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
आज, IIT, IIM, NIT आणि AIIMS सारख्या प्रतिष्ठित संस्थांसह भारतभरातील 1,300 हून अधिक उच्च शिक्षण संस्थांमधील हजारो प्रथम वर्षाचे विद्यार्थी-जागतिक मानवतावादी आणि आध्यात्मिक नेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याशी जिव्हाळ्याचा आणि सजीव संभाषणात गुंतलेले आहेत.
वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात उतरणार, सामना सकाळी किती वाजता सुरू होणार?
वैभव सूर्यवंशी आता दुलीप ट्रॉफीसाठी मैदानात उतरणार आहे. यावेळी त्याला पूर्व विभागीय संघाचा उपकर्णधार करण्यात आला आहे. हा सामना 23 ऑगस्टपासून सुरू होणार असून तो कसोटी स्वरूपाचा असेल.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos