Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या 15 डिसेंबरपर्यंत लोकल प्रवास अशक्य

Updated: बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (09:44 IST)
 
देशातील सर्वाधिक बाधित रुग्ण असलेल्या राज्यातून लोक मोठ्या संख्येने मुंबईत आले तर मुंबईची स्थिती बिघडेल, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. सध्या दिल्लीच्या तुलनेत मुंबई सेफ असली तरी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी संपूर्णतः खबरदारी घेण्यात येत आहे. पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये यासाठी कडक पावले उचलली असून आजची स्थिती 15 डिसेंबरपर्यंत कायम राहिल्यास सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय घेता येईल, असे चहल म्हणाले.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

अभिजीत दिपके यांनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहले; सरकारी शाळांच्या दयनीय अवस्थेबद्दल सहा धारदार प्रश्न उपस्थित केले

या राज्यातील महिलांना मोठी भेट! वर्षाला ३ मोफत LPG सिलिंडर आणि बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा

बंपर सूट! ८२,९०० रुपयांचा iPhone 17 आता थेट ४०,८१५ रुपयांत; 'या' भन्नाट ऑफरचा असा घ्या फायदा!

इंडोनेशियातील वन्यजीव संवर्धनासाठी वनताराने एक मोठी भागीदारी केली

Onion Price Hike : साखरेनंतर आता कांदे महागले! एका वर्षात कांद्याचे भाव ४५ टक्क्यांनी वाढले

पुढील लेख
Show comments