Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फडणवीस यांचा पूर्ण लॉकडाऊनला विरोध

Updated: शनिवार, 10 एप्रिल 2021 (22:43 IST)
 
कोरोनामुळे मागील वर्ष वाया गेले. व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच जनतेला कर, वीज बिल कर्ज व्याज भरावे लागत आहेत. त्यामुळे जीवन चालवायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर आहेत. हे सर्व लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा, असे फडणवीस म्हणाले.
 
छोटे व्यापारी आता पूर्णपणे संपले, तर ते पुन्हा उभे राहणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने आरोग्य व्यवस्था वाढवण्यावर भर दिला पाहिजे असेही त्यांना वाटते. तसेच RTPCR रिपोर्टही तात्काळ दिला पाहिजे. रेमडेसीवर कसे उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे. बेड्स आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेही मत फडणवीस यांनी या बैठकीत व्यक्त केले.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

LIVE: मंत्री अशोक उइके यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गडचिरोलीत आंदोलन

मुंबईकरांनो लक्ष द्या! २७ सप्टेंबरपर्यंत या वस्तू आपल्याजवळ ठेवू नका, अन्यथा पोलीस कारवाई होईल

छत्रपति संभाजीनगर मध्ये वाळूने भरलेल्या ट्रकखाली चिरडून ८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गडचिरोलीत आदिवासी विकास संघटनेचे आंदोलन

पुढील लेख
Show comments