राधानगरी धरणाचे अतिरिक्त आपत्कालीन दरवाजे (emergency gate) उघडल्यामुळे पात्रात पाणी पडताच ते उफाळून वीज निर्मिती केंद्रात घुसले. पाणी घुसल्याने मोठा स्फोट झाला. यामुळे वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे. या ठिकाणच्या महापारेषणच्या ११० केव्हीचे अतिउच्चदाब वीज निर्मिती होते. उपकेंद्रांमध्ये कंबरेपर्यंत पाणी आल्यामुळे येथून निघणाऱ्या सर्व वाहिन्याही बंद करण्यात आल्या...