Monday, 15 June 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Sikh Religion Marathi
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Mon, 15 Jun 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
धर्म
शीख
शीख धर्माविषयी
Guru Nanak Jayanti 2025 Essay in Marathi गुरु नानक जयंती निबंध मराठी
Wednesday,November 5, 2025
Golden Temple सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब
Guru Hargobind Singh Jayanti 2025 गुरु हर गोविंद सिंह महाराज यांचे जीवन तत्वज्ञान
वीर बालपणाच्या आदर्शाची : साहिबजादांच्या हौतात्म्याने मुघल साम्राज्याच्या ढिगाऱ्यातून शीख साम्राज्याच्या निर्मितीची घोषणा झाली
शीख धर्मानुसार उजव्या हातात कडा घालण्याचे काय महत्त्व आहे, जाणून घ्या
समाजात राहून सर्वांची सेवा करणे हा धर्म आहे; हे काम कोणत्याही स्वार्थाशिवाय केले पाहिजे
Monday, April 25, 2022
गुरू नानक यांनी जेव्हा जानवं घालण्यास नकार दिला होता...
Friday, November 19, 2021
Essay on Guru Nanak Dev गुरु नानक जयंती निबंध
Tuesday, November 16, 2021
गुरु गोविंद सिंग जयंती विशेष
Wednesday, January 20, 2021
श्री गुरु गोविंद सिंह यांनीच दिले होते पंच ककार धारण करण्याचे आदेश
Tuesday, January 19, 2021
Guru Gobind Singh Jayanti गुरु गोविंदसिंग यांच्या 11 सूचना आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दर्शवतील
Monday, January 18, 2021
Lohri 2021 : प्रेम, विश्वास आणि ऐक्याचे सण
Monday, January 11, 2021
गुरू नानकदेव जयंती अर्थात प्रकाश दिन
Monday, November 30, 2020
शीख धर्मियांचा प्रमुख सणं : बैसाखी
Monday, April 13, 2020
गुरू नानकदेव जयंती
Friday, November 23, 2018
स्वतःत देव पहायला लावणारा शीख धर्म
Monday, November 14, 2016
next news
नवीन
यौवन आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी 'रंभाव्रत', पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या
Rambha Tritiya Vrat 2026: रंभाव्रत ज्याला 'रंभा तृतीया' असेही म्हणतात हे प्रामुख्याने महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाणारे व्रत आहे. हे व्रत हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध तृतीयेला केले जाते.
बिल्वाष्टकम् Bilvaashtakam या मंत्रासह करा भगवान शिवाची बिल्वपत्र पूजा
त्रिदळं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधम् । त्रिजन्मपापसंहारमेकबिल्वं शिवार्पणम् ॥१॥ त्रिशाखैर्बिल्वपत्रैश्च ह्यच्छिद्रैः कोमळैः शुभैः । शिवपूजां करिष्यामि ह्येकबिल्वम् शिवार्पणम् ॥२॥
आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर
आधार चक्र नृत्य मांडिलें थोर ॥ टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥ ब्रह्मा विष्णु आदि उभे शंकर ॥ निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) निर्विकल्पा ॥ आरति (भावार्थी) ओवाळूं निर्गुण निजरुपा ॥जयदेव ॥धृ०॥ नृत्य करितां शेष करी डळमळ ॥ कूर्म लपवी मान राहे निश्चळ ॥ भारें विक्राळ दाढा उपडो (पाहे) समूळ ॥ गिरी गिरि भोंवरें देत सप्तही पाताळ ॥जयदेव ॥२॥
Somvati Amavasya 2026 वर्षातील पहिली सोमवती अमावस्या: दुर्मिळ योगांचा संयोग
सोमवती अमावस्येची तारीख अमावस्या तिथीची सुरुवात: १४ जून २०२६ रोजी दुपारी १२:२० वाजता अमावस्या तिथीची समाप्ती: १५ जून २०२६ रोजी सकाळी ०८:२४ वाजता 'उदय तिथी'नुसार (सूर्योदयकालीन तिथी): अमावस्येचे व्रत आणि मुख्य विधी १५ जून रोजी पाळले जातील. स्नान आणि दानासाठी शुभ वेळ: 'ब्रह्म मुहूर्त' – पहाटे ०४:०३ ते ०४:४३ पर्यंत.
दर्श अमावस्या 2026 या दिवशी ही 5 कामे केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळेल
दर्श अमावस्येला चंद्र रात्रभर गायब असतो. मान्यतेनुसार या दिवशी खऱ्या मनाने केलेली प्रार्थना चंद्रदेव नक्कीच ऐकतात. या तिथीला पितृदेव पृथ्वीवर येतात आणि कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी पितरांना अर्पण करणे, स्नान करणे, दान करणे, असहायांना मदत करणे हे अत्यंत पुण्यकारक आणि फलदायी मानले जाते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार
श्री जनार्दन स्वामींचा जन्म २३ जून १९२७ रोजी वडोदरा येथील एका सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित आणि अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला. त्यांचे वडील डॉ. शंकरराव हे गुजरात मधील लुणावाडा संस्थानात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे आजोबाही त्याच क्षेत्रात होते. परंतु पुढे ब्रिटिश राजवटीशी झालेल्या तीव्र मतभेदांमुळे डॉ. शंकररावांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते वडोदरा येथील राहत्या घरी परतले.
Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!
एकदा कैलासपती भगवान शिवशंकरांच्या मनात प्रभू श्रीरामांना भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. माता पार्वतींना सोबत घेऊन महादेव कैलास पर्वतावरून पुण्यभूमी अयोध्येकडे निघाले. भगवान शिव आणि माता पार्वती अयोध्येत आल्याचे पाहून सिया-राम अत्यंत प्रसन्न झाले. माता जानकींनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले आणि पाहुण्यांसाठी दिव्य भोजन बनवण्यासाठी त्या लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या.
ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?
शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.
पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा
पावसाळा सुरू झाला की निसर्गात हिरवळ नटते, पण सोबतच डासांचा सुळसुळाटही वाढतो. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. रासायनिक मॉस्किटो कॉइल्स किंवा लिक्विड्स शरीराला अपायकारक ठरू शकतात. अशा वेळी डासांना नैसर्गिकरित्या पळवून लावण्यासाठी तुमच्या घरात किंवा गॅलरीत काही विशिष्ट झाडे लावणे हा एक उत्तम आणि सुगंधी उपाय आहे. पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरी लावू शकता अशी ५ औषधी आणि सुगंधी झाडे आज आपण पाहणार आहोत.
१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!
१५ जून रोजी ग्रहांच्या हालचालींमध्ये एक अत्यंत विशेष बदल दिसून येईल, जो ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी सूर्य, बुध आणि चंद्र मिथुन राशीत एकत्र येऊन एक शक्तिशाली त्रिग्रही योग तयार करतील. ज्योतिषांच्या मते, ही दुर्मिळ युती ४८ तासांपेक्षा जास्त काळ टिकेल आणि अनेक राशींसाठी शुभ परिणाम देऊ शकते. या काळात तयार होणाऱ्या बुधादित्य राजयोगाचाही लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos